मुंबई-पुण्यासाठी चिपळुणातून २५० ST
चिपळूण : पाच दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर सोमवारी रात्रीपासून चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. चाकरमान्यांचा हा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी चिपळूण आगारातून...
चिपळूणात इमारतीवरुन पडलेल्या तरुणीचा मृत्यू
चिपळूण' शहरातील उक्ताड भागात इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. चिपळूण मधील उक्ताड निवसेकर हाईट या इमारतीत राहणाऱ्या १६ वर्षीय सिद्री...
मोदी एक्स्प्रेस धावणार; कोकणवासीयांना मोफत प्रवासाची संधी
रत्नागिरी : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकारमानी कोकणात जात असतात. त्यामुळे या काळात कोकणात जाणाऱ्या बस तसेच रेल्वे...
रत्नागिरीमध्ये टीआरपी येथे भीषण अपघात, डंपरच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार ठार
रत्नागिरी टीआरपी साई एजन्सी स्टॉप जवळ डंपरच्या धडकेत दोन जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. हा अपघात इतका भीषण होता की, डंपरने धडक...
परतीच्या पावसाने उडवली तारांबळ
रत्नागिरी : चिनी समुद्रातील नोरू या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून चक्रीवारे वाहत आहेत. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे कोकणातही पाऊस पडत...
मुंबई गोवा महामार्गावर लोटे येथे अपघात, एसटी बस आणि कारचा भीषण अपघात
मुंबई गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील आवाशी ते लोटे दरम्यान असलेल्या सिईटीपी समोरील ब्रिज वर खड्डे पडलेले असून त्यामध्ये वाहन चालक अपघातास सामोरे जात आहेत....
तळवट धरणाचे दरवाजे अज्ञाताने उघडले
खेड - तालुक्यातील तळवट धरणाच्या (लघु पाटबंधारे प्रकल्प) मुख्य विमोचकाचे दरवाजे अज्ञाताने उघडल्याची घटना समोर आली आहे. याबाबतची माहिती शेतकरी व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र...
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे (Ashwini Bidre) हत्याप्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. मुख्य आरोपी आणि माजी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर (Abhay...
पुन्हा एकदा थरांचा थरथराट, रत्नागिरीत फुटणार अडीच हजार दहीहंड्या
रत्नागिरी : गोविंदा रे गोपाळा.तब्बल दोन वर्षानंतर पुन्हा एकदम गोविंदा पथकांच्या थराचा थरथराट यंदा पहायला मिळणार आहे. यंदा दहीहंडीसाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत.जिल्हयात...
HSC Result 2023: बारावीचा निकाल जाहीर, यंदाही कोकण विभागाची बाजी
राज्याचा बारावीचा निकाल यंदा 91.25 टक्के एवढा लागला आहे. बारावीच्या निकालात कोकण विभाग सर्वात अव्वल राहिला आहे. यंदा HSC बोर्डाची परीक्षा कोणत्याही कोविड निर्बधांशिवाय...








