रत्नागिरीत वाळू माफिया (sand mafia) कडून जीवे मारण्याची धमकी; अखलाक महालूनकर यांची पोलिसांत तक्रार
sand mafiaरत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील म्हाप्रळ (Mhapral) येथे वाळू माफिया (sand mafia) कडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे.
अखलाक दाऊद महालूनकर यांनी मंडणगड (Mandangad)...
खेड : रघुवीर घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प
खेड : रत्नागिरी व सातारा जिल्हा जोडणाऱ्या रघुवीर घाटात मध्यरात्रीच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रघुवीर घाटाच्या पलीकडच्या...
खेड-मंडणगड अपघात (Khed Mandangad Accident): एसटी बस-दुचाकी धडकेत एकाचा जागीच मृत्यू
खेड-मंडणगड मार्गावर (Khed Mandangad Road) भिलारे आयनी (Bhilaire Aini) गावानजीक एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने भीषण Khed Mandangad accident घडला.
गुरुवार, 18 डिसेंबर...
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे (Ashwini Bidre) हत्याप्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. मुख्य आरोपी आणि माजी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर (Abhay...
किल्ले रसाळगड पर्यटना साठी खुला करा; पर्यटकांची मागणी
खेड : खेड तालुक्यातील रसाळगड किल्ला हा सुरक्षेच्या कारणास्तव पुढील 2 महिन्यांसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र यामुळे पर्यटकांची गैरसोय होत असल्याने हा किल्ला...
रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री स्थानिकच हवा;नागरिकांची मागणी
चिपळूण : महाराष्ट्रातच्या राजकारणातील दहा दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर शिंदेशाही सरकार अस्तित्वात आले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार देखील स्वीकारला. आता मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्रिपदाच्या...
रत्नागिरीत “ब्राउन हेरॉईन” अंमली पदार्थ जप्त, रत्नागिरी शहर गस्तीदरम्यान केली कारवाई
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घरफोड्या व चोऱ्यांना प्रतिबंध करण्याचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, स्थानिक...
चिपळूणजवळ रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली; कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत
रत्नागिरी : राज्यभर पावसाचा(Heavy Rain) जोर चांगलाच वाढला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतही धो धो पाऊस पडत...
महामार्गाच्या दुरुस्तीची कामे लवकरच पूर्ण करण्याचे विनायक राऊतांचे निर्देश
रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ते कमी होण्यासाठी रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. यासाठी ज्या भागातील रस्ते नादुरुस्त आहेत, त्या रस्त्यांची...
रत्नागिरीतील रघुवीर घाटात दरड कोसळली,12 तासांपासून वाहतूक ठप्प, 15 दिवसातील तिसरी घटना
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रघुवीर घाटात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली आहे. मागच्या 12 तासांपासून रघुवीर घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे....








