काश्मीर पर्यटनासाठी गेलेले रत्नागिरीतील 42 जण सुखरुप; पहा कोण कोण आहेत हे पर्यटक
पहलगाम/काश्मीर (pahalgam/kashmir) येथे पर्यटनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील 42 पर्यटकांशी संपर्क झाला असून, सर्व पर्यटक सुखरुप व सुरक्षित आहेत. जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कात, असल्याची माहिती जिल्हाधिकारी...
चिपळूणमध्ये सेवानिवृत्त शिक्षिकेची निर्घृण हत्या; परिसरात भीतीचे वातावरण
चिपळूण – शहरातील धामनवणे परिसरात ६८ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना अत्यंत निर्घृण...
रत्नागिरी : सलग ११ तास २६ बालकांवर शस्त्रक्रिया
रत्नागिरी : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय व सायन हॉस्पिटल (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालयात ० ते १८ वयोगटातील...
रत्नागिरी : नवरात्र उत्सवात पोलिसांना जादा अधिकार
रत्नागिरी : आगामी नवरात्रोत्सव शांततेत पार पडावा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांना विशेष अधिकार प्रदान...
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाला जन्मठेपेची शिक्षा
रत्नागिरी : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व २७ हजार रुपयांचा दंड ठोठावला. विकास दिलीप जाधव...
चिपळूण : पोफळी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
चिपळूण : पोफळीपासून पिंपळीपर्यंत रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकी, चारचाकी वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना...
मंडणगडमध्ये शिंदे गटाला जोरदार खिंडार
मंडणगड तालुक्यातील शिपोळे गावठण येथील शिंदे गटाचे अध्यक्ष.काशीनाथ शिंदे व जितेंद्र जगताप यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केलाय....
खेड मोहाने, ऐनवली, नानावले पंचक्रोशीत वाघाचा धुमाकूळ! ग्रामस्थ व शेतकरी वर्गामध्ये कमालीची घबराट
रत्नागिरीतील खेड तालुक्यातील मोहाने, ऐनवली, नानावले पंचक्रोशीत सध्या वाघाने धुमाकूळ घातला असल्याने ग्रामस्थ व शेतकरी वर्गामध्ये कमालीची घबराट निर्माण झाली आहे. मोहाने गावच्या रहाटीमध्ये...
खेडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी सखल भागात साचले पावसाचे पाणी
दरवर्षी साधारणपणे ऑक्टोबरमध्ये पाऊस महाराष्ट्रातून परततो मात्र यंदा परतीचा पाऊस महाराष्ट्रात रखडल्याने परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील कोंकणासह इतर विभागात ,जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. आणि या...
समुद्राच्या लाटांनी मुरुड किनारा उद्ध्वस्त
दाभोळ : धूपप्रतिबंधक बंधारे नसल्याने मुरूड येथील समुद्रकिनारा पावसाळ्यात येणाऱ्या उधाणाने उद्ध्वस्त होत आहे. समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या बागायती शेतीचे मोठे नुकसान होत आहे. गेले काही...