खेडमध्ये रेल्वे’ रुळावर आढळला अज्ञात मृतदेह
खेड, रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावरील खेड ते आंजनी रेल्वे स्टेशन दरम्यानच्या' शिव बुद्रुक' भोईवाडी आणि सोनारवाडी दरम्यानच्या रेल्वे रुळाजवळ, गस्त घालताना एक अज्ञात...
चिपळूण :परशुराम घाटात डोंगराच्या बाजूने संरक्षक भिंत
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम अतिवृष्टीमुळे थांबले होते; मात्र आता पावसाचा जोर कमी होताच टप्प्याटप्प्याने काम सुरू केले आहे. यामध्ये...
चिपळूणात इमारतीवरुन पडलेल्या तरुणीचा मृत्यू
चिपळूण' शहरातील उक्ताड भागात इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. चिपळूण मधील उक्ताड निवसेकर हाईट या इमारतीत राहणाऱ्या १६ वर्षीय सिद्री...
मुंबई गोवा महामार्गावर भोस्ते घाटात अपघात; ट्रक पलटी होऊन झाला भीषण अपघात
खेड - रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर भोस्ते घाटामध्ये महामार्ग लगत ट्रक पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर...
पावसाच्या धारा झेलत रत्नागिरीकरांनी दिली राष्ट्रध्वजाला मानवंदना, १०० फुटी ध्वजस्तंभावर ध्वजारोहण
रत्नागिरी : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा मोहिमेला आज, शनिवारी रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील १०० फुटी स्तंभावरील ध्वजारोहणाने सुरुवात झाली.
जिल्हाधिकारी डॉ. बी. एन....
मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, भरणे जगबुडी पुलावरून टँकर नदीत कोसळला, भरणे जागबुडी पुल...
मुंबई गोवा महामार्गवरील भरणे वेरळ दरम्यानच्या जगबुडी पुलानजीक मुंबई हुन गोव्याच्या दिशेने जाणारा टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन्ही पुलांच्या मध्यभागी असलेल्या घळीतून 100 फूट...
केसरकर यांच्या मंत्रीपदाला आत्तापासूनच भाजपचा विरोध – शिशिर परुळेकर
कणकवली - राज्यात शिवसेनेच्या बंडखोर गटाच्या साहाय्याने भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. तसे प्रत्यक्षात घडले तर सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद दीपक केसरकर यांना दिले जाण्याची शक्यता...
ग्राहकांना ‘शॉक’ बसणार ! वीजदरात होणार वाढ
चिपळूण : ‘महावितरण’ च्या ग्राहकांवर देखील वाढत्या महागाईचा परिणाम होणार असून आता वीज ग्राहकांना नव्या इंधन समायोजन आकारातील वाढीमुळे प्रतियुनिट सरासरी एक रुपया मोजावा...
दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या दाम्पत्याची गळफास लावून आत्महत्या; कोळीसरे कोठारवाडी येथील घटना
रत्नागिरी - सुमारे दोन महिन्यांपूर्वी लग्न केलेल्या कोळीसरे कोठारवाडी येथील दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना रत्नागिरी तालुक्यात घडली आहे. रविवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास घरातील...
रत्नागिरीतील रघुवीर घाटात दरड कोसळली,12 तासांपासून वाहतूक ठप्प, 15 दिवसातील तिसरी घटना
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रघुवीर घाटात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली आहे. मागच्या 12 तासांपासून रघुवीर घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे....








