दिवाळीचा पहिला दिवस – वसुबारस
आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस . कोरोना संकटाच्या दोन वर्षाच्या कठीण काळानंतर यंदा मात्र, दिवाळी जल्लोषात साजरी होणार आहे....
केसरकर यांच्या मंत्रीपदाला आत्तापासूनच भाजपचा विरोध – शिशिर परुळेकर
कणकवली - राज्यात शिवसेनेच्या बंडखोर गटाच्या साहाय्याने भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. तसे प्रत्यक्षात घडले तर सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद दीपक केसरकर यांना दिले जाण्याची शक्यता...
चिपळूणजवळ रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली; कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत
रत्नागिरी : राज्यभर पावसाचा(Heavy Rain) जोर चांगलाच वाढला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतही धो धो पाऊस पडत...
चिपळूण: टेरव वेतकोंडवाडी येथे एसटी बसला अपघात, दोन प्रवासी जखमी
चिपळूण : तालुक्यातील टेरव वेतकोंड वाडी एसटी बसला अपघात झाल्याची घटना आज, मंगळवारी सकाळी घडली. या अपघातात दोन प्रवासी जखमी झाले आहेत.एसटी बसवरील ताबा...
फडणवीस नशीबवान; अडीच वर्षांत ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेतेही झाले; ‘दादां’चा टोला
मुंबई :विधानसभेत भाजप आणि शिंदे यांच्या गटानं बहुमतानं विश्वासदर्शक ठराव जिंकला . भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं....
रत्नागिरी-जिल्ह्यातील दीड दिवसांच्या गणरायाला निरोप
रत्नागिरी : गणपती बाप्पा मोरया... पुढल्या वर्षी लवकर या..’ च्या जयघोषात गुरुवारी जिल्ह्यातील दीड दिवसांच्या गणरायांचे विसर्जन भक्तिभावाने झाले. पावसाच्या विश्रांतीमुळे वाजतगाजत गणेशभक्तांनी लाडक्या...
कामांसह पुनर्वसनाचे आवाहन
चिपळूण : परशुराम घाटात असलेल्या धोकादायक कुटुंबांच्या पर्यायी जागेचे पुनर्वसन करा. पुढील अकरा महिन्यांत घाटातील काम पूर्ण करून येथील कुटुंबांचे पुन्हा त्यांच्या राहण्यात घरी...
सावडाव धबधबा ठरतो आहे पर्यटकांची आकर्षण
नांदगाव - मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली पासून काही अंतरावर असणारा निसर्गरम्य सावडाव धबधबा पावसामुळे प्रवाहित झाला आहे.गर्द हिरव्या गार वनराईतून फेसाळत कोसळणारा सावडाव धबधबा 60...
समान नागरी कायदा महाराष्ट्रात लागू होऊ शकतो का?
मुंबई - भारतीय राज्यघटनेतील कलम ४४ अर्थात समान नागरी कायद्याची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. भाजपशासित गुजरात, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांनी समान...
जगबुडी नदी धोकादायक पातळीवर; 30 गावांना सतर्कतेचा इशारा
रत्नागिरी :राज्यासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार सरींची शक्यता वर्तविण्यात...