तब्बल 800 जागांसाठी भरती; स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाऱ्यांसाठी मोठी संधी
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब साठी संयुक्त पूर्व परीक्षा येत्या 8 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. या परीक्षेची 800...
चिपळूण : परशुराम घाटातील माती घसरू लागली
चिपळूण : तीन दिवस झालेल्या पावसामुळे परशुराम घाटमाथ्यावरील माती घसरू लागली आहे. घाटातून जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी माती घरंगळून येत असून, यातील एक दगड एका...
रत्नागिरी जिल्ह्यात ७५ ठिकाणी नवीन बंधारे
रत्नागिरी : जिल्ह्यात यंदा पावसाने उशिरा; पण चांगली सुरुवात केली. त्यानंतर मात्र गतवर्षीची सरासरी अजून गाठलेली नाही. पाऊस कमी झाल्याने भविष्यात लवकर पाणीटंचाईला सामोरे...
खेड तालुक्यात पावसाचे जोरदार पुनरागम; लावणीपूर्व शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग
खेड : गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाचे खेड तालुक्यात जोरदार पुनरागमन झाले असल्याने बळीराजा सुखावला असून लावणीपूर्व शेतीच्या मशागतीच्या कामांना सुरवात केली...
चौपदरीकरणासाठी परशुराम घाट पोखरल्याने परशुराम, पेढे -परशुराम या दोन गावांना धोका
चिपळूण : चौपदरीकरण कामादरम्यान महामार्गावरील परशुराम घाट पोखरताना ठेकेदार कंपनीने आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने घाटाच्या पायथ्याशी वसलेले पेढे -परशुराम आणि घाटाच्या माथ्यावर सलेले...
गणपतीपुळे समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळला डॉल्फिन
रत्नागिरी येथील गणपतीपुळे किनाऱ्यावर शनिवारी (20/5) दुपारी मृत डॉल्फिन मासा आढळून आला. हा मासा पाहण्यासाठी पर्यटकांनी केली गर्दी होती. माशाच्या दुर्गंधीने पर्यटकांना त्रास होऊ...
गेला पाऊस कुणीकडे ?
गेले दोन दिवस हुलकावणी बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटे सक्रियता दर्शवली. मात्र, त्यानंतर दिवसभर विश्रांती घेतली . जून महिन्याचा पंधरवडा उलटला तरी पाऊस गायब...
मुंबईलगतचं एक गाव गावकऱ्यांनी विकायला काढलंय!
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या अगदीच जवळ असलेलं एक गाव. भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी ग्रामपंचायत हद्दीतील पलाट पाडा या गाव अत्यंत दुरावस्थेत आहे. या...
जिल्हा लेखाधिकारी सौ.स्वाती देवळेकर सेवा निवृत्त
जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे जिल्हा लेखाधिकारी म्हणून कामकाज करणाऱ्या सौ.स्वाती सुधीर देवळेकर या नियत वयोमानानुसार माहे नोव्हेंबर २०२४ अखेर म्हणजे दिनांक २९/११/२०२४ रोजी सेवा...
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात अपघातात 4 जणांचा मृत्यू
पोलादपूर : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे रिक्षा व डंपर यांच्या झालेल्या भीषण अपघातात रिक्षामधील एकूण 4 व्यक्तींचा मृत्यू झाला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातातील...