चिपळूण :परशुराम घाटात डोंगराच्या बाजूने संरक्षक भिंत
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम अतिवृष्टीमुळे थांबले होते; मात्र आता पावसाचा जोर कमी होताच टप्प्याटप्प्याने काम सुरू केले आहे. यामध्ये...
Kala Dhaga : काळा धागा बांधण्याचे आहेत अनेक फायदे, हे नियम पाळणेही आहे आवश्यक
काळा धागा बांधण्याचे नियम1. जाणकारांच्या मते ज्या हाताला किंवा पायात काळा धागा बांधला असेल, त्या हातात दुसरा रंगाचा धागा बांधू नये.जेव्हा तुम्ही काळा धागा...
कोल्हापूर : बंद पडलेल्या कंटेनरला कारची तर अपघातग्रस्त कारला ट्रकची धडक, तिहेरी अपघातात चार...
कोल्हापूर: कोल्हापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. याठिकाणी एका विचित्र अपघाताच चौघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत बंद पडलेल्या कंटेनरला एका कारने मागून...
अनुस्कुरा घाटात दरड कोसळण्याचं सत्र सुरुच! पुण्याच्या दिशेनं येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून अनुस्कुरा घाटात दरड कोसळण्याच्या घटना नोंदवण्यात आल्या. हे सत्र सुरुच असून आज पहाटेही पुन्हा एकदा अनुस्कुरा घाटात दरड कोसळली...
जागर ‘ शक्तीचा ‘
रत्नागिरी : देशभरात विविध भागांत साजरा केला जाणार्या नवरात्रौत्सवाला प्रारंभ होत असून, त्यानिमित्ताने देशभर उत्सवाचे आणि उत्साहाचे वारे वाहू लागले आहे. गणेशोत्सवाच्या जल्लोषातून बाहेर...
रघुवीर घाटासह रसाळगड पर्यटनासाठी दोन महिने बंद
खेड - कोकणातील पावसाळी पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येत असलेले रसाळगड आणि रघुवीर घाट एक जुलैपासून दोन महिन्यासाठी प्रशासनाने पर्यटनासाठी बंद केले आहेत. रस्ता व...
यंदा भाऊबीज विधीवत साजरी करा, जाणून घ्या ओवाळणीचा मुहूर्त
बहिण भावाच्या नात्याला आणखी घट्ट करणारा भाऊबीज हा महत्वाचा सण आहे. या सणाला भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतिक मानले जाते. दरवर्षी दिवाळीच्या दुसऱ्या येणारा...
पालघर जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का, खासदार-आमदारासह जिल्हाप्रमुख शिंदे गटात
वसई / मुंबई : पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचा मोठा गट शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे....
चिपळूण : परशुराम घाटातील माती घसरू लागली
चिपळूण : तीन दिवस झालेल्या पावसामुळे परशुराम घाटमाथ्यावरील माती घसरू लागली आहे. घाटातून जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी माती घरंगळून येत असून, यातील एक दगड एका...
‘आधार’ लिंक असेल तरच करता येणार मतदान !
रत्नागिरी : मतदार कार्डला आधार नंबर लिंक करण्याच्या प्रक्रियेला १ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. प्रत्येक मतदाराने मतदान कार्डला आधार नंबर लिंक करून घ्यावा, असे...




