समान नागरी कायदा महाराष्ट्रात लागू होऊ शकतो का?
मुंबई - भारतीय राज्यघटनेतील कलम ४४ अर्थात समान नागरी कायद्याची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. भाजपशासित गुजरात, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांनी समान...
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक – रेणुका माता
पूर्वीचे मातापूर व आता माहुर म्हणून प्रसिद्ध असलेले गाव नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे किनवटच्या वायव्येस ४५ किमी.वर असून रेणुकादेवीचे मंदिर...
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपची माघार, ऋतुजा लटकेंच्या विजयाचा मार्ग मोकळा
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जातोय. चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची माहिती दिली....
चिपळूणजवळ रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली; कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत
रत्नागिरी : राज्यभर पावसाचा(Heavy Rain) जोर चांगलाच वाढला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतही धो धो पाऊस पडत...
मुंबईलगतचं एक गाव गावकऱ्यांनी विकायला काढलंय!
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या अगदीच जवळ असलेलं एक गाव. भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी ग्रामपंचायत हद्दीतील पलाट पाडा या गाव अत्यंत दुरावस्थेत आहे. या...
चोळईवर दुहेरी संकट; कशेडी घाटातील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली
खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटामध्ये गेल्या काही वर्षांपासून सडवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील चोळई गाव हे दरडप्रवण आणि अपघातप्रवण क्षेत्र झाले...
तळवट धरणाचे दरवाजे अज्ञाताने उघडले
खेड - तालुक्यातील तळवट धरणाच्या (लघु पाटबंधारे प्रकल्प) मुख्य विमोचकाचे दरवाजे अज्ञाताने उघडल्याची घटना समोर आली आहे. याबाबतची माहिती शेतकरी व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र...
धर्मादाय आयुक्त आणि कायदा
सामाजिक, धार्मिक सेवासंस्था हल्ली मोठ्या प्रमाणात स्थापन केल्या जात आहेत.आणि या संस्था स्थापन करण्यामागे वेगवेगळी उदिष्ट्ये आहे. सामाजिक, धार्मिक, जनहिताची कामे, या संस्थांच्या माध्यमातून...
ग्राहकांना ‘शॉक’ बसणार ! वीजदरात होणार वाढ
चिपळूण : ‘महावितरण’ च्या ग्राहकांवर देखील वाढत्या महागाईचा परिणाम होणार असून आता वीज ग्राहकांना नव्या इंधन समायोजन आकारातील वाढीमुळे प्रतियुनिट सरासरी एक रुपया मोजावा...
दरड कोसळण्याच्या प्रमाणात वाढ;परशुराम घाट 9 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद
अतिवृष्टी आणि परिस्थीती पाहून हा घाट पुन्हा वाहतुकीसाठी सुरू करायचा की नाही हे 9 जुलैला ठरवण्यात येईल असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
खेड : सततच्या...




