वेळास समुद्रकिनारी आढळले कासवाचे राज्यातील पहिले घरटे

0
मंडणगड - तालुक्यातील वेळास समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासव मादीने पहिले घरटे तयार केले असल्याचे आढळून आले. या घरट्यामध्ये मादी कासवाने १०२ अंडी घातली...

जिल्हा लेखाधिकारी सौ.स्वाती देवळेकर सेवा निवृत्त

0
जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे जिल्हा लेखाधिकारी म्हणून कामकाज करणाऱ्या सौ.स्वाती सुधीर देवळेकर या नियत वयोमानानुसार माहे नोव्हेंबर २०२४ अखेर म्हणजे दिनांक २९/११/२०२४ रोजी सेवा...

सावडाव धबधबा ठरतो आहे पर्यटकांची आकर्षण

0
नांदगाव - मुंबई-गोवा महामार्गावर  कणकवली पासून काही अंतरावर असणारा निसर्गरम्य सावडाव धबधबा पावसामुळे प्रवाहित झाला आहे.गर्द हिरव्या गार वनराईतून फेसाळत कोसळणारा सावडाव धबधबा 60...

स्वातंत्र्यदिनी सैन्य दलाच्या कार्यकर्तृत्वाला सलाम केलाच पाहिजे : उद्योगमंत्री उदय सामंत

0
रत्नागिरी : हे स्वातंत्र्य अबाधित ठेवणारे सैनिक व त्यांच्या वीर माता, वीर पत्नी यांचा सन्मान सोहळा प्रतिवर्षी स्वातंत्र्यदिनी आवर्जून होण्याची गरज आहे.त्यांचे कार्य अनमोल...

राज्यभरात पावसाची कोसळधार

0
मुंबई : उत्तर महाराष्ट्र वगळता सर्वत्र पावसाची नॉन-स्टॉप बॅटिंग असून कोकणाला रेड अलर्ट, तर मुंबईतही अतीवृष्टीचा इशारा दिला गेला आहे . वसई-विरारमधल्या शाळांना सुट्टी,...

मुंबईलगतचं एक गाव गावकऱ्यांनी विकायला काढलंय!

0
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या अगदीच जवळ असलेलं एक गाव. भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी ग्रामपंचायत हद्दीतील पलाट पाडा या गाव अत्यंत दुरावस्थेत आहे. या...

बंदोबस्तावेळी दरड कोसळून पोलिसांचा जीव गेल्यास जबाबदार कोण?, न्यायालयाचा सरकारला सवाल

0
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणच्या परशुराम घाटात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्याचा परिणाम या मार्गावरच्या वाहतुकीवर होत आहे. या अपघातांची गंभीर दखल घेत...

Follow us

12,654FansLike
88,863FollowersFollow
6,548FollowersFollow
223,883SubscribersSubscribe

Latest news