अपघातग्रस्तांचा खरा जीवनदाता ‘प्रसाद गांधी’ यांचा मनसेकडून गौरव

खेडमधील मदत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आणि मुंबई-गोवा महामार्गावर अपघातग्रस्तांचे जीव वाचवण्यासाठी तत्पर असलेल्या प्रसाद गांधी यांच्या सामाजिक कार्याचे मनसेकडून कौतुक करण्यात आले. मनसेचे नेते...

दरड कोसळल्याने वाहतूक बंद; परशुराम घाटाचे काम कधी पूर्ण होणार?, हायकोर्टाचा सवाल

मुंबई: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गावरूनच जावे लागते. या मार्गावर परशुराम घाट हा महत्त्वाचा भाग आहे. आता दरड कोसळल्याने हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात...

पहिल्याच पावसात महामार्गावरील पर्यायी मार्ग उखडले; चिपळूण तालुक्यातील वालोपे नजीकच्या रस्त्याची दुर्दशा

खेड : महामार्ग चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदाराने केलेल्या पर्यायी मार्गांच्या कामाचा दर्जा  पहिल्याच पावसात उघड झाला आहे. महामार्गावरील चिपळूण नजीकच्या वालोपे गावाजवळ रस्त्यावर पडलेले खड्डे...

वीजबिल अपडेट्स करण्याच्या बहाण्याने महिलेची दोन लाख अकरा हजारांची ऑनलाईन फसवणूक

रत्नागिरी : आपले वीजबिल अपडेट झाले नाही असे सांगून एक ऍप डाउनलोड करायला सांगून रत्नागिरीतील सविता नाटेकर (वय ५९, राहणार नाचणेरोड ) या महिलेची...

जगबुडी नदी धोकादायक पातळीवर; 30 गावांना सतर्कतेचा इशारा

रत्नागिरी :राज्यासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार सरींची शक्यता वर्तविण्यात...

गणपती उत्सवासाठी कोकणात २५०० जादा गाड्या

मुंबई : कोकणात घर असलेल्यांसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या गणपती उत्सवासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अर्थात एसटी महामंडळाने २५ऑगस्ट २०२२ ते ११ सप्टेंबर २०२२ दरम्यान २...

कोकणातील नद्यांवर R.T.D.A .S. सिस्टीम कार्यान्वित ; एका क्लिक वर कळणार पाऊस आणि...

आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने कोकणासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे . गेल्या वर्षी झालेल्या ढग फुटीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील  खेड  , चिपळूण , राजापूर या ठिकाणी नद्यांना...

मोदी एक्स्प्रेस धावणार; कोकणवासीयांना मोफत प्रवासाची संधी

रत्नागिरी : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकारमानी कोकणात जात असतात. त्यामुळे या काळात कोकणात जाणाऱ्या बस तसेच रेल्वे...

परतीच्या पावसाने उडवली तारांबळ

रत्नागिरी : चिनी समुद्रातील नोरू या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून चक्रीवारे वाहत आहेत. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे कोकणातही पाऊस पडत...

HSC Result 2023: बारावीचा निकाल जाहीर, यंदाही कोकण विभागाची बाजी

राज्याचा बारावीचा निकाल यंदा 91.25 टक्के एवढा लागला आहे. बारावीच्या निकालात कोकण विभाग सर्वात अव्वल राहिला आहे. यंदा HSC बोर्डाची परीक्षा कोणत्याही कोविड निर्बधांशिवाय...

Follow us

12,654FansLike
88,863FollowersFollow
6,548FollowersFollow
223,883SubscribersSubscribe

Latest news