चिपळूण: टेरव वेतकोंडवाडी येथे एसटी बसला अपघात, दोन प्रवासी जखमी
चिपळूण : तालुक्यातील टेरव वेतकोंड वाडी एसटी बसला अपघात झाल्याची घटना आज, मंगळवारी सकाळी घडली. या अपघातात दोन प्रवासी जखमी झाले आहेत.एसटी बसवरील ताबा...
परशुराम घाटात दरड कोसळली, तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर घाट वाहुकीस खुला
खेड : मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या दरड कोसळली. या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला...
रत्नागिरीत आज रेड अलर्ट; जगबुडी नदीने धोकापातळी ओलांडली
खेड : रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक नदी असलेलया खेड मधील जगबुडी नदीने मध्यरात्री धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी ७...
हात सुटला आणि घात झाला! जीवलग मित्र डोळ्यांदेखत नाहीसा झाला
रत्नागिरी - जिल्ह्यातील दापोली तालुक्यात कोजागिरीच्या दिवशी एक दुःखद घटना घडली. एक 17 वर्षांचा तरुण समुद्रात बुडाला. कोकण फिरण्यासाठी साताऱ्यातून तो आपल्या मित्रासोबत आला...
गेला पाऊस कुणीकडे ?
गेले दोन दिवस हुलकावणी बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटे सक्रियता दर्शवली. मात्र, त्यानंतर दिवसभर विश्रांती घेतली . जून महिन्याचा पंधरवडा उलटला तरी पाऊस गायब...
अपघातग्रस्तांचा खरा जीवनदाता ‘प्रसाद गांधी’ यांचा मनसेकडून गौरव
खेडमधील मदत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आणि मुंबई-गोवा महामार्गावर अपघातग्रस्तांचे जीव वाचवण्यासाठी तत्पर असलेल्या प्रसाद गांधी यांच्या सामाजिक कार्याचे मनसेकडून कौतुक करण्यात आले. मनसेचे नेते...
दरड कोसळल्याने वाहतूक बंद; परशुराम घाटाचे काम कधी पूर्ण होणार?, हायकोर्टाचा सवाल
मुंबई: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गावरूनच जावे लागते. या मार्गावर परशुराम घाट हा महत्त्वाचा भाग आहे. आता दरड कोसळल्याने हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात...
पहिल्याच पावसात महामार्गावरील पर्यायी मार्ग उखडले; चिपळूण तालुक्यातील वालोपे नजीकच्या रस्त्याची दुर्दशा
खेड : महामार्ग चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदाराने केलेल्या पर्यायी मार्गांच्या कामाचा दर्जा पहिल्याच पावसात उघड झाला आहे. महामार्गावरील चिपळूण नजीकच्या वालोपे गावाजवळ रस्त्यावर पडलेले खड्डे...
वीजबिल अपडेट्स करण्याच्या बहाण्याने महिलेची दोन लाख अकरा हजारांची ऑनलाईन फसवणूक
रत्नागिरी : आपले वीजबिल अपडेट झाले नाही असे सांगून एक ऍप डाउनलोड करायला सांगून रत्नागिरीतील सविता नाटेकर (वय ५९, राहणार नाचणेरोड ) या महिलेची...
जगबुडी नदी धोकादायक पातळीवर; 30 गावांना सतर्कतेचा इशारा
रत्नागिरी :राज्यासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार सरींची शक्यता वर्तविण्यात...