बंदोबस्तावेळी दरड कोसळून पोलिसांचा जीव गेल्यास जबाबदार कोण?, न्यायालयाचा सरकारला सवाल
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणच्या परशुराम घाटात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्याचा परिणाम या मार्गावरच्या वाहतुकीवर होत आहे.
या अपघातांची गंभीर दखल घेत...
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाला जन्मठेपेची शिक्षा
रत्नागिरी : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व २७ हजार रुपयांचा दंड ठोठावला. विकास दिलीप जाधव...
रत्नागिरी जिल्ह्यात ७५ ठिकाणी नवीन बंधारे
रत्नागिरी : जिल्ह्यात यंदा पावसाने उशिरा; पण चांगली सुरुवात केली. त्यानंतर मात्र गतवर्षीची सरासरी अजून गाठलेली नाही. पाऊस कमी झाल्याने भविष्यात लवकर पाणीटंचाईला सामोरे...
चौपदरीकरणासाठी परशुराम घाट पोखरल्याने परशुराम, पेढे -परशुराम या दोन गावांना धोका
चिपळूण : चौपदरीकरण कामादरम्यान महामार्गावरील परशुराम घाट पोखरताना ठेकेदार कंपनीने आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने घाटाच्या पायथ्याशी वसलेले पेढे -परशुराम आणि घाटाच्या माथ्यावर सलेले...
मांडवी समुद्रकिनारी पाण्यासोबत नोटा वाहत आल्याची चर्चा
रत्नागिरी - शहरातील मांडवी समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेलेल्या काही व्यक्तींना पाण्यासोबत वाहत आलेल्या शंभर, पन्नास आणि दहा रुपयांच्या नोटा सापडल्याची चर्चा दिवसभर शहरात सुरू होती....
सतीश वाघ यांना व्हिजनरी लीडर्स पुरस्कार
खेड : लोटे औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया लाईफ सायन्स या रासायनिक कारखान्याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सतीश वाघ यांचा टाइम्स ग्रुपच्या वतीने टाइम्स व्हिजनरी लीडर्स...
रघुवीर घाटात दरड कोसळली, वाहतुक ठप्प, महिन्यातील दुसरी घटना – आकल्पे खेड एस.टी.बस अडकली
खेड, ता.30 : रत्नागिरी व सातारा जिल्हा जोडणार्या रघुवीर घाटात मध्यरात्रीच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे रघुवीर...
रत्नागिरी : प्रतिपंढरपुरात वारकरी विठुरायाच्या जयघोषात दंग
रत्नागिरी : मारुती मंदिर ते प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक विठ्ठल मंदिरापर्यंत पायी वारीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सुमारे तीन हजार वारकऱ्यांनी विठुरायाच्या नामाचा गजर...
चिपळूण : पर्यायी मार्गाचा त्रास; वाया दीड तास!
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असा परशुराम घाट धोकादायक झाला असल्याने गेल्या ९ दिवसांपासून वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. लोटे चिरणी पर्यायी...
मरणानंतरही यातना! अंत्यविधीसाठी स्मशानभूमीकडे जाताना ग्रामस्थांची कंबरेइतक्या पाण्यातून पायपीट
रत्नागिरी : देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरा करीत आहोत. तरीदेखील आजही राज्यातील कानाकोपऱ्यातून नागरिकांना भयावह गैरसोयींना समोरे जावे लागते हे दिसून येतं...




