रत्नागिरी : प्रतिपंढरपुरात वारकरी विठुरायाच्या जयघोषात दंग

रत्नागिरी : मारुती मंदिर ते प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्‍या ऐतिहासिक विठ्ठल मंदिरापर्यंत पायी वारीला  प्रचंड प्रतिसाद मिळाला. सुमारे तीन हजार वारकऱ्यांनी  विठुरायाच्या नामाचा गजर...

बंदोबस्तावेळी दरड कोसळून पोलिसांचा जीव गेल्यास जबाबदार कोण?, न्यायालयाचा सरकारला सवाल

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणच्या परशुराम घाटात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्याचा परिणाम या मार्गावरच्या वाहतुकीवर होत आहे. या अपघातांची गंभीर दखल घेत...

दरड कोसळण्याच्या प्रमाणात वाढ;परशुराम घाट 9 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद

अतिवृष्टी आणि परिस्थीती पाहून हा घाट पुन्हा वाहतुकीसाठी सुरू करायचा की नाही हे 9 जुलैला ठरवण्यात येईल असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. खेड : सततच्या...

राज्यभरात पावसाची कोसळधार

मुंबई : उत्तर महाराष्ट्र वगळता सर्वत्र पावसाची नॉन-स्टॉप बॅटिंग असून कोकणाला रेड अलर्ट, तर मुंबईतही अतीवृष्टीचा इशारा दिला गेला आहे . वसई-विरारमधल्या शाळांना सुट्टी,...

कोकणात पावसाचा कहर ! कुठे दरडी कोसळण्याच्या घटना तर कुठे पूरपरिस्थिती

कोकणाला कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने झोडपून काढले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत तर काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण...

मुसळधार पाऊस!, कोकणात पावसाने थैमान; अतिवृष्टीचा इशारा, एनडीआरएफचे पथक दाखल

जुलै महिना सुरू होताच पावसाने दमदार सुरवात केली आहे. मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे. नद्या धोक्याच्या पातळीजवळ गेल्या आहेत. ठाणे, पालघर जिल्ह्यातही पाऊस...

दरड कोसळल्याने वाहतूक बंद; परशुराम घाटाचे काम कधी पूर्ण होणार?, हायकोर्टाचा सवाल

मुंबई: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गावरूनच जावे लागते. या मार्गावर परशुराम घाट हा महत्त्वाचा भाग आहे. आता दरड कोसळल्याने हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात...

परशुराम घाटात दरड कोसळली, तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर घाट वाहुकीस खुला

0
खेड : मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या दरड कोसळली. या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला...

रघुवीर घाटासह रसाळगड पर्यटनासाठी दोन महिने बंद

खेड - कोकणातील पावसाळी पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येत असलेले रसाळगड आणि रघुवीर घाट एक जुलैपासून दोन महिन्यासाठी प्रशासनाने पर्यटनासाठी बंद केले आहेत. रस्ता व...

संशयितरित्या कार उभी दिसली, हटकताच सुरू झाला थरारक पाठलाग…

रत्नागिरी: रत्नागिरी शहराजवळ हातखंबा येथे लाखो रुपयांची काजू बी चोरी होण्याचा प्रकार तब्बल दोनवेळा घडला होता. त्यामुळे रत्नागिरी पोलीसांसमोर तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले...

Follow us

12,654FansLike
88,863FollowersFollow
6,548FollowersFollow
223,883SubscribersSubscribe

Latest news