रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे यांना ११ लाखांच्या पैठणीचा मान
रत्नागिरी: 'होममिनिस्टर' च्या 'महामिनिस्टर' या पर्वाचा महाअंतिम सोहळा रविवारी पार पडला .सोन्याची जर आणि अस्सल हिरे जडीत ११ लाखांच्या पैठणीसाठी महाराष्ट्रातील १० शहरांमध्ये चुरस...
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातून सुरु आहे जीवघेणा प्रवास
खेड: मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातून जीवघेणा प्रवास सुरु आहे. गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे या घाटाचा काही भाग खचला होता. वर्ष झाले तरी हा खचलेला भाग...
पहिल्याच पावसात महामार्गावरील पर्यायी मार्ग उखडले; चिपळूण तालुक्यातील वालोपे नजीकच्या रस्त्याची दुर्दशा
खेड : महामार्ग चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदाराने केलेल्या पर्यायी मार्गांच्या कामाचा दर्जा पहिल्याच पावसात उघड झाला आहे. महामार्गावरील चिपळूण नजीकच्या वालोपे गावाजवळ रस्त्यावर पडलेले खड्डे...
खेड तालुक्यात पावसाचे जोरदार पुनरागम; लावणीपूर्व शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग
खेड : गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाचे खेड तालुक्यात जोरदार पुनरागमन झाले असल्याने बळीराजा सुखावला असून लावणीपूर्व शेतीच्या मशागतीच्या कामांना सुरवात केली...
काल, आज, उद्या शिवसेनेतचं..! आमदार योगेश कदम यांचे ट्विट
खेड: विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडाळी उफाळून आली आहे. मंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी रोखठोक भूमिका घेत...
चिपळुणात उड्डाणपुलासाठी जागोजागी खोदाई; शहरातील महामार्ग बनलाय चिखलमय
चिपळूण: चिपळूण शहरातील मुंबई - गोवा राष्ट्रीय मार्गावर होणाऱ्या उड्डाणपुलासाठी जागोजागी खोदाईचे काम सुरू असल्याने महामार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. सर्व्हिस रोडच्या माध्यमातून...
खेड तालुक्यात पावसाचे पुनरागम; शेतीच्या मशागतीच्या कामांनी घेतला वेग
गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाचे खेड तालुक्यात जोरदार पुनरागमन झाले. यामुळे बळीराजा सुखावला असून शेतीच्या मशागतीच्या कामांना सुरवात झाली आहे. मागील पंधरा...
गणपती उत्सवासाठी कोकणात २५०० जादा गाड्या
मुंबई : कोकणात घर असलेल्यांसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या गणपती उत्सवासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अर्थात एसटी महामंडळाने २५ऑगस्ट २०२२ ते ११ सप्टेंबर २०२२ दरम्यान २...
चिपळूणच्या नारायण तलावासाठी ३ कोटींची निविदा प्रसिद्ध
चिपळूण: चिपळूण शहर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जात होते. कालांतराने चिपळूण शहराच्या मध्येभागी असणारा नारायण तलाव बुजला आणि दगड मातीने भरून गेला होता,...
रत्नागिरी : जिल्ह्यात पाणीटंचाई कायम; १७ टँकरने पाणीपुरवठा
रत्नागिरी : अजूनही मॉन्सून स्थिरावलेला नसल्यामुळे जिल्हावासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त अहवालानुसार ९० गावांतील १८९ वाड्यांना १७ टँकरने...