विद्यार्थी अपघात विमा योजनेत केली दुपटीने वाढ;अपघाती मृत्यू झाल्यास कुटुबास दीड लाखांचा निधी
खेड: राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजनेत राज्य शासनाने सुधारणा केली असून त्यानुसार अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला आता...
खेड: हिराचंद बुटाला यांच्या शोकसभेला हजारो लोकांची उपस्थिती
खेड: एच. पी. बुटाला उद्योग समूहाचे सर्वेसर्वा हिराचंद परशुराम बुटाला यांच्या शोकसभेला खेडमध्ये हजारो लोकांची उपस्थिती होती. 'भाऊ' म्हणून ओळख असलेल्या हिराचंद बुटाला यांच्या...
रेल्वे ट्रकवर अज्ञात इसमाचा मृत्यु, नेत्रावती एक्स्प्रेसची धडक बसून मृत्यु, खेड कोंडीवली रेल्वे ट्रॅकवर...
कोकण रेल्वेच्या मार्गावरील आणि खेड तालुक्यातील कोंडीवली गावातील रेल्वेस्टेेशनच्या हद्दीतील रेल्वे ट्रक दगड क्रमांक 103/6 ते 103/7 या दरम्यानच्या रेल्वेस्टेेशनवरील ट्रॅकवर 25 ते 30...
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळणार; काँग्रेसची साथ सोडत सहदेव बेटकरांची घरवापसी
कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) Shivsena UBT पक्षाला गेल्या काही महिन्यात मोठे धक्के बसले आहेत. अनेक बडे नेते एकनाथ शिंदेंची...
मुंबई-गोवा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात, अपघातात 17 जण गंभीर जखमी, वाहनांचे नुकसान
मुंबईहून चिपळूणच्या दिशेने जात असलेल्या कंटेनरचा स्वतःच्या वाहनावरील अचानक ताबा सुटल्यामुळे रस्त्याच्या बाजूला एका लेनमध्ये उभ्या असणाऱ्या टेम्पो व घरडा कंपनीच्या बसवर जाऊन हा...
चिपळूणमध्ये तीन लाखांची घरफोडी
चिपळूण : कोहिनूर प्लाझा येथील घर फोडून 3 लाख रूपये किमतीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना मे ते ऑक्टोबरच्या कालावधीत घडली आहे. या...
रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून मनाई आदेश लागू, १७ नोव्हेंबर पर्यंत मनाई आदेश लागू
रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दि. ३ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते दि. १७ नोव्हेंबर २०२४ रोजी १२ वा. पर्यंत संपूर्ण...
किल्ले रसाळगड पर्यटना साठी खुला करा; पर्यटकांची मागणी
खेड : खेड तालुक्यातील रसाळगड किल्ला हा सुरक्षेच्या कारणास्तव पुढील 2 महिन्यांसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र यामुळे पर्यटकांची गैरसोय होत असल्याने हा किल्ला...
रत्नागिरी-जिल्ह्यातील दीड दिवसांच्या गणरायाला निरोप
रत्नागिरी : गणपती बाप्पा मोरया... पुढल्या वर्षी लवकर या..’ च्या जयघोषात गुरुवारी जिल्ह्यातील दीड दिवसांच्या गणरायांचे विसर्जन भक्तिभावाने झाले. पावसाच्या विश्रांतीमुळे वाजतगाजत गणेशभक्तांनी लाडक्या...
चिपळूणच्या नारायण तलावासाठी ३ कोटींची निविदा प्रसिद्ध
चिपळूण: चिपळूण शहर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जात होते. कालांतराने चिपळूण शहराच्या मध्येभागी असणारा नारायण तलाव बुजला आणि दगड मातीने भरून गेला होता,...









