रघुवीर घाटात दरड कोसळली, वाहतुक ठप्प, महिन्यातील दुसरी घटना – आकल्पे खेड एस.टी.बस अडकली
खेड, ता.30 : रत्नागिरी व सातारा जिल्हा जोडणार्या रघुवीर घाटात मध्यरात्रीच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे रघुवीर...
मुंबई गोवा महामार्गावर लोटे येथे अपघात, एसटी बस आणि कारचा भीषण अपघात
मुंबई गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील आवाशी ते लोटे दरम्यान असलेल्या सिईटीपी समोरील ब्रिज वर खड्डे पडलेले असून त्यामध्ये वाहन चालक अपघातास सामोरे जात आहेत....
शिवतर येथील प्रभात हायस्कूलला शिष्यवृत्तीसाठी (Scholarship) पार्वती शंकर कदम यांच्याकडून १ लाख रुपयांची देणगी....
Scholarshipरत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिवतर येथील प्रभात हायस्कूलला एक लाख रुपयांची भव्य Scholarship प्राप्त झाली आहे, ज्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे नवे दालन उघडले...
मरणानंतरही यातना! अंत्यविधीसाठी स्मशानभूमीकडे जाताना ग्रामस्थांची कंबरेइतक्या पाण्यातून पायपीट
रत्नागिरी : देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरा करीत आहोत. तरीदेखील आजही राज्यातील कानाकोपऱ्यातून नागरिकांना भयावह गैरसोयींना समोरे जावे लागते हे दिसून येतं...
मुंबई गोवा महामार्गावर तिहेरी अपघात; रिक्षा,मारुती स्विफ्ट कार आणि दुचाकी यांच्यात अपघात
खेड - रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर कळंबणी गावानजीक दुचाकी, रिक्षा आणि मारुती स्विफ्ट कार या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात रिक्षा पलटी...
रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून मनाई आदेश लागू, १७ नोव्हेंबर पर्यंत मनाई आदेश लागू
रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दि. ३ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते दि. १७ नोव्हेंबर २०२४ रोजी १२ वा. पर्यंत संपूर्ण...
मांडवी समुद्रकिनारी पाण्यासोबत नोटा वाहत आल्याची चर्चा
रत्नागिरी - शहरातील मांडवी समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेलेल्या काही व्यक्तींना पाण्यासोबत वाहत आलेल्या शंभर, पन्नास आणि दहा रुपयांच्या नोटा सापडल्याची चर्चा दिवसभर शहरात सुरू होती....
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे (Gajanan Mehendale) यांना शिवशंभू विचार मंचची श्रद्धांजली
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे (Gajanan Mehendale) यांच्या निधनामुळे इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये शोककळा पसरली आहे.
गेल्या आठवड्यात ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे (Gajanana Mehendale) यांचे...
रत्नागिरीतील हवा होत आहे दूषित
रत्नागिरी : कोरोनातील टाळेबंदीमुळे कारभार पूर्णतः ठप्प होता. या कालावधीत रत्नागिरी शहरातील हवा शुद्ध राहिल्याचे अभ्यासातून पुढे आले होते. पुढे व्यवहार सुरळीत झाल्यानंतर दिवाळीच्या...
चोळईवर दुहेरी संकट; कशेडी घाटातील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली
खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटामध्ये गेल्या काही वर्षांपासून सडवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील चोळई गाव हे दरडप्रवण आणि अपघातप्रवण क्षेत्र झाले...









