हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळली, जिल्हाभर नाकाबंदी, सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आदेश
रायगड : रायगड जिल्ह्यातील खळबळजनक माहिती समोर येते आहे. हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळून आलीय. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्याची...
खेड : रघुवीर घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प
खेड : रत्नागिरी व सातारा जिल्हा जोडणाऱ्या रघुवीर घाटात मध्यरात्रीच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रघुवीर घाटाच्या पलीकडच्या...
चिपळुणात उड्डाणपुलासाठी जागोजागी खोदाई; शहरातील महामार्ग बनलाय चिखलमय
चिपळूण: चिपळूण शहरातील मुंबई - गोवा राष्ट्रीय मार्गावर होणाऱ्या उड्डाणपुलासाठी जागोजागी खोदाईचे काम सुरू असल्याने महामार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. सर्व्हिस रोडच्या माध्यमातून...
तुळशीची शेती घेऊन येईल श्रीमंती
तुळशीचे शास्त्रीय नाव ऑसिमम सँक्टम, इंग्लिश नाव-होली बेसिल असे आहे...तुळस ही पुदिन्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे. आशिया युरोप व आफ्रिका खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशात...
खेड तालुक्यात पावसाचे पुनरागम; शेतीच्या मशागतीच्या कामांनी घेतला वेग
गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाचे खेड तालुक्यात जोरदार पुनरागमन झाले. यामुळे बळीराजा सुखावला असून शेतीच्या मशागतीच्या कामांना सुरवात झाली आहे. मागील पंधरा...
महामार्गाच्या कामाची कासवगती कोकणवासीयांसाठी ठरते आहे जीवघेणी
एका दिवसात २८०० कि. मी.चा रस्ता बनवून जागतिक विक्रम करून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तब्बल १२ वर्षात मुंबई -गोवा राष्ट्रीय...
ग्राहकांना ‘शॉक’ बसणार ! वीजदरात होणार वाढ
चिपळूण : ‘महावितरण’ च्या ग्राहकांवर देखील वाढत्या महागाईचा परिणाम होणार असून आता वीज ग्राहकांना नव्या इंधन समायोजन आकारातील वाढीमुळे प्रतियुनिट सरासरी एक रुपया मोजावा...
किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावात डोंगराला पडल्या भेगा, तळीये गावची पुनरावृत्ती होण्याची भीती
रायगड : किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावात डोंगराला भेगा गेल्याने तळीये गावची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे. बावळे गावाच्या डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्यायत....
तळीये दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण, पीडित कुटुंब वाऱ्यावरच !
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले.वर्षभरात या गावातील दरडग्रस्तांचं पुर्नवसन पूर्ण करण्याचं आश्वासन...
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपची माघार, ऋतुजा लटकेंच्या विजयाचा मार्ग मोकळा
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जातोय. चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची माहिती दिली....




