चिपळूण : पोफळी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
चिपळूण : पोफळीपासून पिंपळीपर्यंत रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकी, चारचाकी वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना...
विद्यार्थी अपघात विमा योजनेत केली दुपटीने वाढ;अपघाती मृत्यू झाल्यास कुटुबास दीड लाखांचा निधी
खेड: राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजनेत राज्य शासनाने सुधारणा केली असून त्यानुसार अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला आता...
वीज खांब चालत्या बाईकवर पडून दुचाकीस्वार गंभीर जखमी, दैव बलवत्तर म्हणून बचावला
पालघर : बाईकवरुन जात असताना अचानक रस्त्यावरील वीज खांब पडल्यानं दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे . ही दुर्घटना पालघर मधील बोईसर-नवापूर रोड येथील कोलवडे...
भारतात आढळला सर्वात दुर्मीळ रक्तगट; देशातील पहिला तर जगातील फक्त दहावा व्यक्ती
सुरत: भारतात आतापर्यंतचा सर्वात दुर्मीळ रक्तगट सापडला आहे. आपल्याला आतापर्यंत ए (A), बी (B), ओ (O) आणि एबी (AB) हे फक्त चार रक्तगट माहिती...
पावसाच्या धारा झेलत रत्नागिरीकरांनी दिली राष्ट्रध्वजाला मानवंदना, १०० फुटी ध्वजस्तंभावर ध्वजारोहण
रत्नागिरी : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा मोहिमेला आज, शनिवारी रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील १०० फुटी स्तंभावरील ध्वजारोहणाने सुरुवात झाली.
जिल्हाधिकारी डॉ. बी. एन....
कामांसह पुनर्वसनाचे आवाहन
चिपळूण : परशुराम घाटात असलेल्या धोकादायक कुटुंबांच्या पर्यायी जागेचे पुनर्वसन करा. पुढील अकरा महिन्यांत घाटातील काम पूर्ण करून येथील कुटुंबांचे पुन्हा त्यांच्या राहण्यात घरी...
तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा साक्षीदार ‘वृक्ष’ कोसळला, शिवप्रेंमी हळहळ
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील उमरठमध्ये तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणून ओळखलं जाणारे आंब्याचं झाडे कोसळले. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हे झाड मुळापासून उन्मळून...
चिपळुणात महावितरण कार्यालयासमोर निवृत्त कर्मचाऱ्यांनी केले आंदोलन
चिपळूण - चिपळूण येथील महावितरणच्या कार्यालयासमोर निवृत्त कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. दिवसभर घोषणा देण्यात आल्या. त्यांच्या मागण्यांबाबत दि. 26 सप्टेंबर रोजी आंदोलनाचा...
रत्नागिरी : जिल्ह्यात पाणीटंचाई कायम; १७ टँकरने पाणीपुरवठा
रत्नागिरी : अजूनही मॉन्सून स्थिरावलेला नसल्यामुळे जिल्हावासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त अहवालानुसार ९० गावांतील १८९ वाड्यांना १७ टँकरने...
मुंबई-पुण्यासाठी चिपळुणातून २५० ST
चिपळूण : पाच दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर सोमवारी रात्रीपासून चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. चाकरमान्यांचा हा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी चिपळूण आगारातून...




