साडेतीन शक्तिपीठांपैकी एक – रेणुका माता
पूर्वीचे मातापूर व आता माहुर म्हणून प्रसिद्ध असलेले गाव नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे किनवटच्या वायव्येस ४५ किमी.वर असून रेणुकादेवीचे मंदिर...
दिवाळीचा पहिला दिवस – वसुबारस
आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस . कोरोना संकटाच्या दोन वर्षाच्या कठीण काळानंतर यंदा मात्र, दिवाळी जल्लोषात साजरी होणार आहे....
कामांसह पुनर्वसनाचे आवाहन
चिपळूण : परशुराम घाटात असलेल्या धोकादायक कुटुंबांच्या पर्यायी जागेचे पुनर्वसन करा. पुढील अकरा महिन्यांत घाटातील काम पूर्ण करून येथील कुटुंबांचे पुन्हा त्यांच्या राहण्यात घरी...
जयगड जवळ समुद्रात आज सकाळी एक तेलवाहू बार्ज उलटले
रत्नागिरी : तालुक्यातील जयगड जवळ समुद्रात आज सकाळी एक तेलवाहू बार्ज उलटले आहे. त्यामुळे समुद्र किनारा परिसरात तेल पसरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे....
वेळास समुद्रकिनारी आढळले कासवाचे राज्यातील पहिले घरटे
मंडणगड - तालुक्यातील वेळास समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासव मादीने पहिले घरटे तयार केले असल्याचे आढळून आले. या घरट्यामध्ये मादी कासवाने १०२ अंडी घातली...
सामाजिक न्यायाचे अग्रदूत राजर्षी शाहू महाराज…
सामाजिक न्यायाचे अग्रदूत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील रयतेचे राज्य सत्यात उतरवण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं कार्य...
Kala Dhaga : काळा धागा बांधण्याचे आहेत अनेक फायदे, हे नियम पाळणेही आहे आवश्यक
काळा धागा बांधण्याचे नियम1. जाणकारांच्या मते ज्या हाताला किंवा पायात काळा धागा बांधला असेल, त्या हातात दुसरा रंगाचा धागा बांधू नये.जेव्हा तुम्ही काळा धागा...
ग्राहकांना ‘शॉक’ बसणार ! वीजदरात होणार वाढ
चिपळूण : ‘महावितरण’ च्या ग्राहकांवर देखील वाढत्या महागाईचा परिणाम होणार असून आता वीज ग्राहकांना नव्या इंधन समायोजन आकारातील वाढीमुळे प्रतियुनिट सरासरी एक रुपया मोजावा...
दाभोळ गॅस प्रकल्पाबाबत मोठी बातमी, प्रकल्प पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली
रत्नागिरी : दाभोळचा गॅसवरील वीज निर्मिती प्रकल्प पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. प्रकल्प पुन्हा सुरु करण्यासाठी नैसर्गिक वायू आयात करण्याची तयारी करण्यात येत...
रत्नागिरी : प्रतिपंढरपुरात वारकरी विठुरायाच्या जयघोषात दंग
रत्नागिरी : मारुती मंदिर ते प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक विठ्ठल मंदिरापर्यंत पायी वारीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सुमारे तीन हजार वारकऱ्यांनी विठुरायाच्या नामाचा गजर...




