मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिद्ध केले बहुमत….
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेत एकनाथ शिंदे सरकारने बहुमत सिद्ध केले आहे. विश्वासदर्शक ठरावावरील मतदानादरम्यान एकूण 164 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले. तर...
आयुष्य व्हीलचेअरवर गेलं, इस्रोमध्ये शास्त्रज्ञ बनला आणि आता UPSCत यशस्वी
मुंबई : जेव्हापासून UPSC चा निकाल आला आहे. तेव्हापासून यशस्वी उमेदवारांच्या अनेक प्रेरणादायी कथा समोर येत आहेत. अशीच एक कथा आहे अपंग कार्तिक कंसलची. ज्याने...
रेल्वेतून पडून झाला तरुणाचा मृत्यू
लांजा - रेल्वेतून पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कोकण रेल्वे मार्गावरील आंजणारी बोगद्यानजीक घडली. या अज्ञात तरुणाची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार...
पावसाच्या धारा झेलत रत्नागिरीकरांनी दिली राष्ट्रध्वजाला मानवंदना, १०० फुटी ध्वजस्तंभावर ध्वजारोहण
रत्नागिरी : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा मोहिमेला आज, शनिवारी रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील १०० फुटी स्तंभावरील ध्वजारोहणाने सुरुवात झाली.
जिल्हाधिकारी डॉ. बी. एन....
दाभोळ गॅस प्रकल्पाबाबत मोठी बातमी, प्रकल्प पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली
रत्नागिरी : दाभोळचा गॅसवरील वीज निर्मिती प्रकल्प पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. प्रकल्प पुन्हा सुरु करण्यासाठी नैसर्गिक वायू आयात करण्याची तयारी करण्यात येत...
कोल्हापूर : बंद पडलेल्या कंटेनरला कारची तर अपघातग्रस्त कारला ट्रकची धडक, तिहेरी अपघातात चार...
कोल्हापूर: कोल्हापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. याठिकाणी एका विचित्र अपघाताच चौघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत बंद पडलेल्या कंटेनरला एका कारने मागून...
महामार्गाच्या दुरुस्तीची कामे लवकरच पूर्ण करण्याचे विनायक राऊतांचे निर्देश
रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ते कमी होण्यासाठी रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. यासाठी ज्या भागातील रस्ते नादुरुस्त आहेत, त्या रस्त्यांची...
चोळईवर दुहेरी संकट; कशेडी घाटातील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली
खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटामध्ये गेल्या काही वर्षांपासून सडवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील चोळई गाव हे दरडप्रवण आणि अपघातप्रवण क्षेत्र झाले...
तळीये दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण, पीडित कुटुंब वाऱ्यावरच !
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले.वर्षभरात या गावातील दरडग्रस्तांचं पुर्नवसन पूर्ण करण्याचं आश्वासन...
वरंध घाटातला प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस…
वरंध घाट : पुणे – महाड मार्गावरील वरंध घाटातला प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे.दरडीसोबत खाली येऊन रस्त्यावर पडलेला भला मोठा दगड 5 दिवस...




