दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या दाम्पत्याची गळफास लावून आत्महत्या; कोळीसरे कोठारवाडी येथील घटना
रत्नागिरी - सुमारे दोन महिन्यांपूर्वी लग्न केलेल्या कोळीसरे कोठारवाडी येथील दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना रत्नागिरी तालुक्यात घडली आहे. रविवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास घरातील...
मुसळधार पाऊस!, कोकणात पावसाने थैमान; अतिवृष्टीचा इशारा, एनडीआरएफचे पथक दाखल
जुलै महिना सुरू होताच पावसाने दमदार सुरवात केली आहे. मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे. नद्या धोक्याच्या पातळीजवळ गेल्या आहेत. ठाणे, पालघर जिल्ह्यातही पाऊस...
रत्नागिरी : सलग ११ तास २६ बालकांवर शस्त्रक्रिया
रत्नागिरी : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय व सायन हॉस्पिटल (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालयात ० ते १८ वयोगटातील...
आदर्श शिक्षक एकनाथ पाटील यांचा सवेणी शाळेत गौरव (Eknath Patil)
आदर्श शिक्षक एकनाथ पाटील (Eknath Patil) यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील खेड (Khed) तालुक्यातील सवेणी नं.1 शाळेचे पदवीधर शिक्षक **एकनाथ...
रत्नागिरी : जिल्ह्यात पाणीटंचाई कायम; १७ टँकरने पाणीपुरवठा
रत्नागिरी : अजूनही मॉन्सून स्थिरावलेला नसल्यामुळे जिल्हावासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त अहवालानुसार ९० गावांतील १८९ वाड्यांना १७ टँकरने...
खेड रेल्वे स्टेशनच्या शेडला पुन्हा मोठी गळती; आठ कोटी खर्च करून देखील शेडला गळती;...
खेड, रत्नागिरी : दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर काल सायंकाळपासून खेडमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र या मुसळधार पावसामध्ये कोकण रेल्वे मार्गावरील खेड रेल्वे स्थानकासमोर...
रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री स्थानिकच हवा;नागरिकांची मागणी
चिपळूण : महाराष्ट्रातच्या राजकारणातील दहा दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर शिंदेशाही सरकार अस्तित्वात आले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार देखील स्वीकारला. आता मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्रिपदाच्या...
अणुस्कुरा घाटात दरड बाजूला करून एकेरी वाहतूक सुरु
राजापूर : महाराष्ट्राला कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा यांना जोडणारा राजापूर तालुक्यातील ओणी पाचल अणुस्कूरा मार्गावर घाटामध्ये बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटेच्या दरम्याने दरड...
चिपळूणच्या नारायण तलावासाठी ३ कोटींची निविदा प्रसिद्ध
चिपळूण: चिपळूण शहर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जात होते. कालांतराने चिपळूण शहराच्या मध्येभागी असणारा नारायण तलाव बुजला आणि दगड मातीने भरून गेला होता,...
गेला पाऊस कुणीकडे ?
गेले दोन दिवस हुलकावणी बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटे सक्रियता दर्शवली. मात्र, त्यानंतर दिवसभर विश्रांती घेतली . जून महिन्याचा पंधरवडा उलटला तरी पाऊस गायब...






