चिपळूण : जंगलतोड, अतिक्रमणे महापुराला कारणीभूत

0
चिपळूण : शहरात पूरस्थिती निर्माण होण्यास अपवादात्मकरीत्या पडणारा मुसळधार पाऊस हे महत्त्वाचे कारण असले तरी शहरात वाढलेली लोकवस्ती, मोकळ्या जागांवर झालेले अतिक्रमण, नदीपात्रालगतची बांधकामे,...

रत्नागिरी : नवरात्र उत्सवात पोलिसांना जादा अधिकार

0
रत्नागिरी : आगामी नवरात्रोत्सव शांततेत पार पडावा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांना विशेष अधिकार प्रदान...

अज्ञाताकडून शाळा खोल्यांची नासधूस

0
मंडणगड : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमधील तीन वर्गखोल्यांची अज्ञात व्यक्तींनी मोडतोड करून नासधूस केली. तसेच दरवाजे, पंखा, कुंड्या फोडून टाकण्यात आल्याचा अजब प्रकार...

खेड : कर्मचारी वसाहतीजवळ अतिक्रमण

0
खेड : खेड नगरपालिकेच्या कर्मचारी वसाहतींमध्ये नव्याने अनधिकृत खोके उभारून संपूर्ण वसाहतीस धोका होईल, अशी परिस्थिती निर्माण केली जाते आहे. त्याकडे तातडीने लक्ष देऊन...

मुंबई-पुण्यासाठी चिपळुणातून २५० ST

0
चिपळूण : पाच दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर सोमवारी रात्रीपासून चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. चाकरमान्यांचा हा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी चिपळूण आगारातून...

रत्नागिरी-जिल्ह्यातील दीड दिवसांच्या गणरायाला निरोप

0
रत्नागिरी : गणपती बाप्पा मोरया... पुढल्या वर्षी लवकर या..’ च्या जयघोषात गुरुवारी जिल्ह्यातील दीड दिवसांच्या गणरायांचे विसर्जन भक्तिभावाने झाले. पावसाच्या विश्रांतीमुळे वाजतगाजत गणेशभक्तांनी लाडक्या...

चिपळूण :परशुराम घाटात डोंगराच्या बाजूने संरक्षक भिंत

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम अतिवृष्टीमुळे थांबले होते; मात्र आता पावसाचा जोर कमी होताच टप्प्याटप्प्याने काम सुरू केले आहे. यामध्ये...

नद्यांच्या गाळमुक्तीसाठी ‘ चिपळूण पॅटर्न ‘

रत्नागिरी : नद्या गाळमुक्तीसाठी आणि त्यामुळे उद्भवणारी पूरस्थिती टाळण्यासाठी नद्यांच्या गाळ उपशासाठी आता राज्यभर चिपळूण पॅर्टन वापरण्यात येणार आहे.या वर्षी चिपळणूच्या वाशिष्ठी नदी गाळमुक्त...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाला जन्मठेपेची शिक्षा

रत्नागिरी : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व २७ हजार रुपयांचा दंड ठोठावला. विकास दिलीप जाधव...

पुन्हा एकदा थरांचा थरथराट, रत्नागिरीत फुटणार अडीच हजार दहीहंड्या

रत्नागिरी : गोविंदा रे गोपाळा.तब्बल दोन वर्षानंतर पुन्हा एकदम गोविंदा पथकांच्या थराचा थरथराट यंदा पहायला   मिळणार आहे. यंदा दहीहंडीसाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत.जिल्हयात...

Follow us

12,654FansLike
88,863FollowersFollow
6,548FollowersFollow
223,883SubscribersSubscribe

Latest news