मांडवी समुद्रकिनारी पाण्यासोबत नोटा वाहत आल्याची चर्चा

0
रत्नागिरी - शहरातील मांडवी समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेलेल्या काही व्यक्तींना पाण्यासोबत वाहत आलेल्या शंभर, पन्नास आणि दहा रुपयांच्या नोटा सापडल्याची चर्चा दिवसभर शहरात सुरू होती....

रत्नागिरीत आज प्रतिबंधात्मक आदेश जारी

0
रत्नागिरी - जिल्ह्यात शनिवारी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्राच्या परिसरात अपर जिल्हा दंडाधिकारी, रत्नागिरी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम...

चिपळुणात बाटलीबाटलीतून पेट्रोल देणे झाले बंद

0
चिपळुण - शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला झाला यावेळी त्यामध्ये पेट्रोलची बाटली मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी पेट्रोल पंपचालकांना...

खेडमधील भोस्ते घाटात झाला विचित्र अपघात, ट्रकने एकापाठोपाठ 4 वाहनांना दिली धडक

0
खेड - मुंबई गोवा महामार्गावर अनेक साखळी अपघात होत असतात . आणि आज मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटावर एक विचित्र प्रकारचा अपघात झाला. यामध्ये...

लोकमान्य ग्रंथालय आणि लोकमान्य टिळक विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज येथे ‘वाचन प्रेरणा दिन’ मोठ्या...

0
दापोली - दि.१५ ऑक्टोबर 2022 रोजी लोकमान्य ग्रंथालय आणि लोकमान्य टिळक विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज चिखलगाव येथे वाचन प्रेरणा दिन आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल...

चिपळुणात महावितरण कार्यालयासमोर निवृत्त कर्मचाऱ्यांनी केले आंदोलन

0
चिपळूण - चिपळूण येथील महावितरणच्या कार्यालयासमोर निवृत्त कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. दिवसभर घोषणा देण्यात आल्या. त्यांच्या मागण्यांबाबत दि. 26 सप्टेंबर रोजी आंदोलनाचा...

तन्वी घाणेकर मृत्यू प्रकरण : आत्महत्या की घातपात

0
रत्नागिरी : भगवती किल्ला येथील २०० फूट खोल दरीत तन्वी घाणेकर यांचा मृतदेह सापडल्या प्रकरणी पोलिस निष्कर्षापर्यंत आले आहेत. मृतदेहाची ओळख पटल्याने डीएनए चाचणी...

हात सुटला आणि घात झाला! जीवलग मित्र डोळ्यांदेखत नाहीसा झाला

0
रत्नागिरी - जिल्ह्यातील दापोली तालुक्यात कोजागिरीच्या दिवशी एक दुःखद घटना घडली. एक 17 वर्षांचा तरुण समुद्रात बुडाला. कोकण फिरण्यासाठी साताऱ्यातून तो आपल्या मित्रासोबत आला...

परतीच्या पावसाने उडवली तारांबळ

रत्नागिरी : चिनी समुद्रातील नोरू या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून चक्रीवारे वाहत आहेत. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे कोकणातही पाऊस पडत...

मुले चोरणारी कथित टोळी सक्रिय असल्याची अफवा

रत्नागिरी: शहर आणि परिसर गेल्या काही दिवसांपासून अफवांच्या घेऱ्यात आहे अन्‌ भयग्रस्तदेखील . शहरात झालेले लागोपाठ दोन खून, लुटीचे प्रकार आणि आता मुलांचे अपहरण...

Follow us

12,654FansLike
116,748FollowersFollow
6,548FollowersFollow
263,531SubscribersSubscribe

Latest news