नद्यांच्या गाळमुक्तीसाठी ‘ चिपळूण पॅटर्न ‘
रत्नागिरी : नद्या गाळमुक्तीसाठी आणि त्यामुळे उद्भवणारी पूरस्थिती टाळण्यासाठी नद्यांच्या गाळ उपशासाठी आता राज्यभर चिपळूण पॅर्टन वापरण्यात येणार आहे.या वर्षी चिपळणूच्या वाशिष्ठी नदी गाळमुक्त...
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाला जन्मठेपेची शिक्षा
रत्नागिरी : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व २७ हजार रुपयांचा दंड ठोठावला. विकास दिलीप जाधव...
पुन्हा एकदा थरांचा थरथराट, रत्नागिरीत फुटणार अडीच हजार दहीहंड्या
रत्नागिरी : गोविंदा रे गोपाळा.तब्बल दोन वर्षानंतर पुन्हा एकदम गोविंदा पथकांच्या थराचा थरथराट यंदा पहायला मिळणार आहे. यंदा दहीहंडीसाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत.जिल्हयात...
स्वातंत्र्यदिनी सैन्य दलाच्या कार्यकर्तृत्वाला सलाम केलाच पाहिजे : उद्योगमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : हे स्वातंत्र्य अबाधित ठेवणारे सैनिक व त्यांच्या वीर माता, वीर पत्नी यांचा सन्मान सोहळा प्रतिवर्षी स्वातंत्र्यदिनी आवर्जून होण्याची गरज आहे.त्यांचे कार्य अनमोल...
पावसाच्या धारा झेलत रत्नागिरीकरांनी दिली राष्ट्रध्वजाला मानवंदना, १०० फुटी ध्वजस्तंभावर ध्वजारोहण
रत्नागिरी : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा मोहिमेला आज, शनिवारी रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील १०० फुटी स्तंभावरील ध्वजारोहणाने सुरुवात झाली.
जिल्हाधिकारी डॉ. बी. एन....
चिपळूण: टेरव वेतकोंडवाडी येथे एसटी बसला अपघात, दोन प्रवासी जखमी
चिपळूण : तालुक्यातील टेरव वेतकोंड वाडी एसटी बसला अपघात झाल्याची घटना आज, मंगळवारी सकाळी घडली. या अपघातात दोन प्रवासी जखमी झाले आहेत.एसटी बसवरील ताबा...
रत्नागिरीतील रघुवीर घाटात दरड कोसळली,12 तासांपासून वाहतूक ठप्प, 15 दिवसातील तिसरी घटना
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रघुवीर घाटात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली आहे. मागच्या 12 तासांपासून रघुवीर घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे....
‘आधार’ लिंक असेल तरच करता येणार मतदान !
रत्नागिरी : मतदार कार्डला आधार नंबर लिंक करण्याच्या प्रक्रियेला १ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. प्रत्येक मतदाराने मतदान कार्डला आधार नंबर लिंक करून घ्यावा, असे...
रत्नागिरी जिल्ह्यात ७५ ठिकाणी नवीन बंधारे
रत्नागिरी : जिल्ह्यात यंदा पावसाने उशिरा; पण चांगली सुरुवात केली. त्यानंतर मात्र गतवर्षीची सरासरी अजून गाठलेली नाही. पाऊस कमी झाल्याने भविष्यात लवकर पाणीटंचाईला सामोरे...
महागाईचा डोंगर; श्रींच्या मूर्ती घडविणे डोईजड
राजापूर : महिनाअखेरीला होणाऱ्या गणेशोत्सवाच्या आगमनाचे साऱ्यांनाच वेध लागले असून, गणेशमूर्ती तयार करण्यासाठी सध्या गणेश कार्यशाळांमध्ये लगबग वाढली आहे. बाजारपेठेतील वाढत्या महागाईमुळे गणेशमूर्ती तयार...