मुले चोरणारी कथित टोळी सक्रिय असल्याची अफवा
रत्नागिरी: शहर आणि परिसर गेल्या काही दिवसांपासून अफवांच्या घेऱ्यात आहे अन् भयग्रस्तदेखील . शहरात झालेले लागोपाठ दोन खून, लुटीचे प्रकार आणि आता मुलांचे अपहरण...
गुहागर विधानसभा मतदार संघाच्या समन्वयकपदी तरूण उदयोजक विपुल लक्ष्मण कदम यांची निवड
राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे (DCM. Eknath Shinde) यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचे मेहुणे श्री. विपुल लक्ष्मण...
चिपळूण : सरकारी दाखले काढताना विद्यार्थी दलालांच्या तावडीत
चिपळूण : अनेक दाखले मिळवण्यासाठी पालक-विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे; परंतु अनेक दाखले हे ऑनलाइन मिळत असल्याने विद्यार्थी व पालकांना अनेक तांत्रिक व आर्थिक...
चिपळूण :परशुराम घाटात डोंगराच्या बाजूने संरक्षक भिंत
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम अतिवृष्टीमुळे थांबले होते; मात्र आता पावसाचा जोर कमी होताच टप्प्याटप्प्याने काम सुरू केले आहे. यामध्ये...
रत्नागिरी-जिल्ह्यातील दीड दिवसांच्या गणरायाला निरोप
रत्नागिरी : गणपती बाप्पा मोरया... पुढल्या वर्षी लवकर या..’ च्या जयघोषात गुरुवारी जिल्ह्यातील दीड दिवसांच्या गणरायांचे विसर्जन भक्तिभावाने झाले. पावसाच्या विश्रांतीमुळे वाजतगाजत गणेशभक्तांनी लाडक्या...
चिपळूण : पोफळी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
चिपळूण : पोफळीपासून पिंपळीपर्यंत रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकी, चारचाकी वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना...
महामार्गावरील परशुराम घाटात बर्निंग ट्रकचा थरार; सुदैवाने मनुष्यहानी नाही
खेड : मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात शनिवारी बर्निंग ट्रकचा थरार पहावयास मिळाला. चालक आणि क्लिनर या दोघांनी प्रसंगावधान राखत ट्रकमधून बाहेर उड्या मारल्याने...
चिपळूण : परशुराम घाटातील माती घसरू लागली
चिपळूण : तीन दिवस झालेल्या पावसामुळे परशुराम घाटमाथ्यावरील माती घसरू लागली आहे. घाटातून जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी माती घरंगळून येत असून, यातील एक दगड एका...
राज्यभरात पावसाची कोसळधार
मुंबई : उत्तर महाराष्ट्र वगळता सर्वत्र पावसाची नॉन-स्टॉप बॅटिंग असून कोकणाला रेड अलर्ट, तर मुंबईतही अतीवृष्टीचा इशारा दिला गेला आहे . वसई-विरारमधल्या शाळांना सुट्टी,...
रत्नागिरीतील हवा होत आहे दूषित
रत्नागिरी : कोरोनातील टाळेबंदीमुळे कारभार पूर्णतः ठप्प होता. या कालावधीत रत्नागिरी शहरातील हवा शुद्ध राहिल्याचे अभ्यासातून पुढे आले होते. पुढे व्यवहार सुरळीत झाल्यानंतर दिवाळीच्या...





