चिपळुणात उड्डाणपुलासाठी जागोजागी खोदाई; शहरातील महामार्ग बनलाय चिखलमय
चिपळूण: चिपळूण शहरातील मुंबई - गोवा राष्ट्रीय मार्गावर होणाऱ्या उड्डाणपुलासाठी जागोजागी खोदाईचे काम सुरू असल्याने महामार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. सर्व्हिस रोडच्या माध्यमातून...
चिपळूणात इमारतीवरुन पडलेल्या तरुणीचा मृत्यू
चिपळूण' शहरातील उक्ताड भागात इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. चिपळूण मधील उक्ताड निवसेकर हाईट या इमारतीत राहणाऱ्या १६ वर्षीय सिद्री...
रत्नागिरीतील हवा होत आहे दूषित
रत्नागिरी : कोरोनातील टाळेबंदीमुळे कारभार पूर्णतः ठप्प होता. या कालावधीत रत्नागिरी शहरातील हवा शुद्ध राहिल्याचे अभ्यासातून पुढे आले होते. पुढे व्यवहार सुरळीत झाल्यानंतर दिवाळीच्या...
खेडमध्ये रेल्वे’ रुळावर आढळला अज्ञात मृतदेह
खेड, रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावरील खेड ते आंजनी रेल्वे स्टेशन दरम्यानच्या' शिव बुद्रुक' भोईवाडी आणि सोनारवाडी दरम्यानच्या रेल्वे रुळाजवळ, गस्त घालताना एक अज्ञात...
वेळास समुद्रकिनारी आढळले कासवाचे राज्यातील पहिले घरटे
मंडणगड - तालुक्यातील वेळास समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासव मादीने पहिले घरटे तयार केले असल्याचे आढळून आले. या घरट्यामध्ये मादी कासवाने १०२ अंडी घातली...
जयगड जवळ समुद्रात आज सकाळी एक तेलवाहू बार्ज उलटले
रत्नागिरी : तालुक्यातील जयगड जवळ समुद्रात आज सकाळी एक तेलवाहू बार्ज उलटले आहे. त्यामुळे समुद्र किनारा परिसरात तेल पसरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे....
खेडमध्ये परतीच्या पावसाने उडाली त्रेधातिरपीट, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस
खेड - रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड परिसरात दुपारनंतर मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरवात झाली, विजांचा कडकडाट आणि मुसळधार वादळी पावसामुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली,...
एकाच कुटुंबातील दोघेजण बुडाले, दापोली सडवे येथील कोडजाई नदीत बुडून दोघांचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातल्या सडवे येथील कोडजाई नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या दोघा आत्ये भावांचा दापोली तालुक्यातील सडवे येथील कोडजाई नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली...
चिपळूण : पोफळी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
चिपळूण : पोफळीपासून पिंपळीपर्यंत रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकी, चारचाकी वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना...
रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून मनाई आदेश लागू, १७ नोव्हेंबर पर्यंत मनाई आदेश लागू
रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दि. ३ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते दि. १७ नोव्हेंबर २०२४ रोजी १२ वा. पर्यंत संपूर्ण...









