मरणानंतरही यातना! अंत्यविधीसाठी स्मशानभूमीकडे जाताना ग्रामस्थांची कंबरेइतक्या पाण्यातून पायपीट

रत्नागिरी : देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरा करीत आहोत. तरीदेखील आजही राज्यातील कानाकोपऱ्यातून नागरिकांना भयावह गैरसोयींना समोरे जावे लागते हे दिसून येतं...

खेड तालुक्यातील मिर्ले गावात विवाहितेचा विनयभंग (Mirle molestation)

मिर्ले गावात विवाहितेवर विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर (Mirle molestation) आली आहे. रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील खेड (Khed) तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, जिथे...

खेडमध्ये वाळू माफिया जोमात, महसूल यंत्रणा कोमात ? बांदरी पट्ट्यात होतोय शेकडो ब्रास वाळूचा...

0
केंद्र सरकारने पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या सह्याद्रीच्या पट्ट्यातील, बांदरी पट्ट्यात देवघर - सोंडे या नदीपात्रात वाळू माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला पाहायला मिळतोय....

मुसळधार वादळी पावसाचा खेडला फटका, डाकबंगला परिसरात इमारतीवर कोसळळे झाड

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये आज दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार वादळी पावसाचा फटका खेड शहरातील डाग बंगला परिसरात येथील एका इमारतीवर महाकाय वृक्ष कोसळल्यामुळे इमारतीच्या शेडचे...

महाराष्ट्रात शिवसेनेने स्वबळावर लढावे ; गिते

रत्नागिरी : माझे मत आहे, की यापुढे शिवसेनेने स्वबळावर सगळ्या निवडणुका लढवाव्यात. महाराष्ट्राला शिवसेना म्हणून सामोरे जावे. मला खात्री आहे, की उभा महाराष्ट्र शिवसेना...

खेड बसस्थानकामध्ये घडली दुर्घटना; बसस्थानकाच्या संरक्षक भिंतीचा भाग कोसळला

खेड बस स्थानकालगत असलेली संरक्षक भिंत आज पहाटेच्या सुमारास अचानक कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ही घटना थरकाप उडवणारी ठरली आहे. या...

गोवा बनावटीच्या मद्याचे जिल्ह्यातील अड्डे उद्ध्वस्त करा; पालकमंत्री उदय समंतांचे आदेश

रत्नागिरी जिल्ह्यात विक्रीसाठी येणारे गोवा बनावटीचे मद्य राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडले पाहिजे.  कोणाचाही फोन आला तरी न ऐकता, असे जिल्ह्यातील गोवा बनावट मद्याचे...

मुंबई गोवा महामार्गावर तिहेरी अपघात; रिक्षा,मारुती स्विफ्ट कार आणि दुचाकी यांच्यात अपघात

खेड - रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर कळंबणी गावानजीक दुचाकी, रिक्षा आणि मारुती स्विफ्ट कार या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात रिक्षा पलटी...

नद्यांच्या गाळमुक्तीसाठी ‘ चिपळूण पॅटर्न ‘

रत्नागिरी : नद्या गाळमुक्तीसाठी आणि त्यामुळे उद्भवणारी पूरस्थिती टाळण्यासाठी नद्यांच्या गाळ उपशासाठी आता राज्यभर चिपळूण पॅर्टन वापरण्यात येणार आहे.या वर्षी चिपळणूच्या वाशिष्ठी नदी गाळमुक्त...

जगबुडी नदी धोकादायक पातळीवर; 30 गावांना सतर्कतेचा इशारा

रत्नागिरी :राज्यासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार सरींची शक्यता वर्तविण्यात...

Follow us

12,654FansLike
88,863FollowersFollow
6,548FollowersFollow
223,883SubscribersSubscribe

Latest news