बंडखोर आमदारांना मातीमोल करणार; माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची भिष्मप्रतिज्ञा
रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठ्या प्रमाणात गळतीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पक्षप्रमुख आता पक्षातील गळती थांबवण्याचे मोठे...
Crack Heels Solution : थंडीत टाचांना भेगा पडल्यानं पाय दुखतात? ‘या’ ३ सोप्या उपायांनी...
हिवाळा सुरु झाला की ओठ कोरडे पडणं, पायांना भेगा पडणं असा त्रास जाणवू लागतो. (Winter care Tips) भेगा पडलेल्या टाचांमुळे तुमचे पाय खूप खराब...
हिवाळ्यातील गुलाबी थंडी आणि आरोग्य…
हिवाळा सर्वांच्या आवडीचा असा ऋतू, हिवाळ्यातील गुलाबी थंडी आणि छान हिरवेगार वातावरण साऱ्यांनाच आवडते. प्रत्येक ऋतू कोणता...
महाविकासघाडीची प्रतिष्ठा पणाला; अंतर्गत नाराजीचा भाजपला थेट फायदा
विधान परिषदेची निवडणूक महाविकास आघाडीच्या अस्तित्वाची आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशा स्वरूपात आता थेट लढत होत असतानाच महाविकास आघाडीतील अंतर्गत कुरघोडींचा फायदा जर...
वारीसाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; एकाचा मृत्यू ; 30 जण जखमी
वारीसाठी निघालेल्या भाविकांवर काळानं घात केला. शिरवळ जवळ महामार्गावर वारकऱ्यांच्या ट्रॉलीला भीषण अपघात झाला असून या अपघातात 30 वारकरी जखमी झाले आहेत. तर एका...
साल काढल्याशिवाय कधीच खाऊ नये बदाम, हे कारण तुम्हालाही माहीत नसेल!
ड्रायफ्रूट्समध्ये बदाम फारच लोकप्रिय आहे. मेंदूसाठी बदाम रामबाण उपाय मानला जातो. तसं पाहिलं तर बदामाची झाडे आशिया, इराण, मक्का, शिराज इत्यादी ठिकाणी आढळतात.जर याचं...
दोन कोटी रुपये खर्चून तयार केलेला पडले उभ्या धोंडीजवळील रास्ता खचला
दापोली: तब्बल १ कोटी ९८ लाख रूपये शासनाचा निधी खर्च करून नव्याने बांधलेला पाडले येथील उभ्या धोंडीजवळील रस्ता पहिल्याच रिमझिम पडणाऱ्या पावसात खचल्याने रस्त्याच्या...
एसटी बसची दापोली वळणावर समोरासमोर धडक, १६ प्रवासी जखमी
दापोली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात जवळपास 25 प्रवाशी जखमी झाले आहेत. ही घटना रत्नागिरी जिल्ह्यातील...
मुंबई गोवा महामार्गावर बर्निंग ट्रक चा थरार
मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात अचानक पेट घेतलेल्या बारा चाकी ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . हा बर्निंग थरार पाहायला मुंबई-गोवा महामार्गावर ची दोन्ही...
रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षक बदल्यांचा मार्ग मोकळा
रत्नागिरी - कोरोनामुळे दोन वर्षे रखडलेल्या जिल्हा परिषदेच्या बदल्यांना अखेर दिवाळीत मुहूर्त मिळाला आहे. नव्या वर्षात गुरूजींना नवीन शाळा मिळणार आहेत. यासाठी जिल्हा परिषद...




