रत्नागिरी : माशा चावलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने गोंधळ
देवरूख : साखरपा येथील ऊर्मिला बेर्डे (वय ५५) महिलेला बुधवारी दुपारी माश्या चावल्याने साखरपा आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल केले होते. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून...
कोकणातल्या रस्त्यांसाठी सगळेच प्रयत्नशील, पण गडकरींच्या मनात यायला पाहिजे, भास्कर जाधवांचा थेट आरोप
मुंबईः आगामी गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा रस्त्याच्या बिकट अवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे . अनेक वर्षांपासून रस्त्याची दयनीय स्थिती आहे. यासाठी अनेक जण...
परतीचा पाऊस देणार दणका, राज्यात मुसळधार कोसळणार
मुंबई : पावसाबाबत महत्वाची बातमी. मोसमी पावसाच्या शेवटच्या टप्प्यात सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. संपूर्ण देशात या कालावधीत...
मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पासमोरील अडथळे झाले दूर .. सुप्रीम कोर्टाने दिला हिरवा कंदिल
मुंबई : सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदिल दिल्याने मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पासमोरील अडथळे दूर झाले आहेत. कोस्टल रोडच्या बांधकामाव्यतिरिक्त इतर सुविधा निर्माण करण्याला पर्यावरणाचे कारण...
रत्नागिरी : पांढऱ्या समुद्रात 3 तरुण बुडाले
रत्नागिरी : सलग आलेल्या सुट्यांचा आनंद घेताना येथील समुद्रात पोहण्याचा मोह बिहारच्या तीन कामगारांना महागात पडला. तिन्ही तरुण पाण्याचा अंदाज न आल्याने गटांगळ्या खात...
वरळी सी लिंकवरचा ‘देवदूत’ गेला, इतरांना वाचवणाऱ्या चेतनवर काळाचा घाला
मुंबई : सुमारे दहा वर्षांपूर्वी मुंबईतील वरळी येथे झालेल्या अपघातात एका मुलीचे प्राण वाचवल्याबद्दल पोलिसांनी चेतनचा सत्कार केला होता. यानंतर 2016 मध्ये त्याने धाडसी...
जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील,सीईओ इंदुराणी जाखड यांची बदली
रत्नागिरी : जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची नांदेड येथील वाघाला महानगरपालिका येथे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून बदली झाली आहे. यांच्या जागी पुणे येथील एमएससीईआरटीचे...
हरिहरेश्वरमध्ये संशयास्पद बोट सापडल्यानंतर मुंबई हाय अलर्टवर; गेट वे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद
मुंबई: काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद बोट सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सध्या कमालीचे सावध झाले आहेत. मुंबईत...
खेड – तिसंगी गितेवाडी येथेएसटी महामंडळाच्या बसला अपघात, एसटी बसमधील २० प्रवासी थोडक्यात बचावले
खेड, रत्नागिरी - खेड तालुक्यात एसटी महामंडळाच्या बसला अपघात झाला आहे . तालुक्यातील तिसंगी एसटी बस रस्त्याच्या कडेला कालांडल्याने हा अपघात झाला. एसटी बस...
महाबळेश्वर थंडीने गारठला, हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद, गावोगावी ,शहरात पेटल्या शेकोट्या
सातारा जिल्ह्यातील किमान तापमानात आणखी उतार आला असून, शुक्रवारी महाबळेश्वरात १०.५, तर सातारा शहरात १२ अंशाची नोंद झाली आहे, हे या हंगामातील आतापर्यंतचे नीचांकी...






