उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर; Ajit Pawar Plane Crash
Ajit Pawar Plane Crash या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन...
पहा! कसा झाला अजितदादांचा (Ajit Pawar) विमान अपघात? काय कारणे?
महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे विमान अपघात २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ८:०० ते ८:४५ वाजता घडले. मुंबईतून बारामती विमानतळावर (पुणे...
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा बारामती विमानतळाजवळ विमान अपघातात मृत्यू
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा आज (२८ जानेवारी २०२६) सकाळी ८:४५ वाजता बारामती विमानतळाजवळ विमान अपघातात मृत्यू झाला. मुंबईहून बारामतीकडे जात असलेले...
रायगडच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेचाच हक्क, उदय सामंत यांनी व्यक्त केली भूमिका (Raigad Guardian Minister)
प्रतिनिधी - गणेश म्हाप्रळकरमहाड येथील नवनिर्वाचित नगरपालिका सदस्यांच्या सत्कार समारंभात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रायगडच्या पालकमंत्री पदावर भाष्य केले.
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद (Raigad Guardian...
रायगड जिल्ह्यात राजकीय भूकंप, आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर नाराज शिवसैनिकांचे सामूहिक राजीनामे (Shiv Sena...
Shiv Sena Resignations Raigad
उरण प्रतिनिधी - विठ्ठल ममताबादेरायगड जिल्ह्यात राजकीय भूकंप: उरणमधील शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे.
रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे...
राजकीय मतभेद विसरून नेते एकवटले, आप्पा कदम यांचा गणेशोत्सव (Appa Kadam Ganesh Utsav) ठरला...
Appa Kadam Ganesh Utsav
उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम यांच्या नेतृत्वाचा वेगळेपणा सर्वांनाच आपलासा वाटतो.सदानंद उर्फ आप्पा कदम (Appa Kadam) हे केवळ एक उद्योजक नसून,...
अपघातग्रस्तांचा खरा जीवनदाता ‘प्रसाद गांधी’ यांचा मनसेकडून गौरव
खेडमधील मदत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आणि मुंबई-गोवा महामार्गावर अपघातग्रस्तांचे जीव वाचवण्यासाठी तत्पर असलेल्या प्रसाद गांधी यांच्या सामाजिक कार्याचे मनसेकडून कौतुक करण्यात आले. मनसेचे नेते...
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांमध्ये हिरमुड; १३४ ग्रामपंचायतींमध्ये असणार महिला राज
महाड, रायगड : महाड मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये महाड तालुक्यातील १३४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. पेणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण...
पालकमंत्री उदय सामंत त्या अधिकाऱ्यांवर भडकले; अधिकाऱ्यांना दिला थेट इशारा इशारा
गुरूवारी झालेल्या जनता दरबारामध्ये काही अधिकारी गैरहजर होते तर काही अधिकारी अर्ध्यातच उठून निघून गेले. त्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी चांगलेच...
औरंग्याची कबर नव्हे, समाधी! शिवरायांच्या रायगडावर अमित शहा ‘हे’ काय म्हणाले?
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांना अत्यंत क्रूरपणे मारणाऱ्या पापी औरंग्याची कबर महाराष्ट्रात रत्नपूरमध्येच (खुलताबाद) खोदली गेली. शंभुराजे आणि मराठ्यांच्या पराक्रमाची, इतिहासातील...














