अपघातग्रस्तांचा खरा जीवनदाता ‘प्रसाद गांधी’ यांचा मनसेकडून गौरव
खेडमधील मदत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आणि मुंबई-गोवा महामार्गावर अपघातग्रस्तांचे जीव वाचवण्यासाठी तत्पर असलेल्या प्रसाद गांधी यांच्या सामाजिक कार्याचे मनसेकडून कौतुक करण्यात आले. मनसेचे नेते...
खारेपाटण पंचायत समिती निवडणूकीत शिंदेसेनेचे गुरुप्रसाद शिंदे १७९ मतांनी विजयी; Kharepatan Panchayat Samiti Election
खारेपाटण पंचायत समिती निवडणूक (Kharepatan Panchayat Samiti Election) चा निकाल अखेर जाहीर झाला असून कणकवली तालुक्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार गुरुप्रसाद...
रायगडच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेचाच हक्क, उदय सामंत यांनी व्यक्त केली भूमिका (Raigad Guardian Minister)
प्रतिनिधी - गणेश म्हाप्रळकरमहाड येथील नवनिर्वाचित नगरपालिका सदस्यांच्या सत्कार समारंभात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रायगडच्या पालकमंत्री पदावर भाष्य केले.
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद (Raigad Guardian...
येक नंबर चित्रपटाचा पहिला शो मनसेकडून मोफत, पेणच्या मोरेश्वर चित्रमंदिर थेटरमध्ये तुफान गर्दी
पेण, रायगड - येक नंबर या मराठी चित्रपटाचा शो काल सर्वत्र प्रदर्शित झाला. रायगड जिल्ह्यातील मोरेश्वर चित्रमंदिर पेण येथील थिएटरमध्ये सुरुवातीचे पहिले दोन शो...
‘नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भडकले; दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याचा फडणवीस...
मुंबई: देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रातील ड्रग्जच्या खेळाचे मास्टरमाइंड आहेत. पडद्यामागून तेच हे सगळं घडवून आणत असून त्यांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याच्या नवाब मलिक यांच्या...
पक्षप्रमुखानं गटनेता नेमायचा असतो, मुख्यमंत्र्यांनी अजय चौधरींची नेमणूक केलीय, ते पत्र मी स्वीकारलंय :...
मुंबई : एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागलं असताना आता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पत्रकार परिषद घेत काही गोष्टी स्पष्ट...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर; Ajit Pawar Plane Crash
Ajit Pawar Plane Crash या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन...
पालकमंत्री उदय सामंत त्या अधिकाऱ्यांवर भडकले; अधिकाऱ्यांना दिला थेट इशारा इशारा
गुरूवारी झालेल्या जनता दरबारामध्ये काही अधिकारी गैरहजर होते तर काही अधिकारी अर्ध्यातच उठून निघून गेले. त्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी चांगलेच...
कोकणातील ३ जिल्ह्याच्या १५ जागा महायुती लढवणार
रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या किती जागा लढवायच्या, तसेच तिकीट वाटपाबाबतचा निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील. तर कोकणातल्या तीन जिल्ह्यांमधील १५ जागा आम्ही...
राजकीय मतभेद विसरून नेते एकवटले, आप्पा कदम यांचा गणेशोत्सव (Appa Kadam Ganesh Utsav) ठरला...
Appa Kadam Ganesh Utsav
उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम यांच्या नेतृत्वाचा वेगळेपणा सर्वांनाच आपलासा वाटतो.सदानंद उर्फ आप्पा कदम (Appa Kadam) हे केवळ एक उद्योजक नसून,...












