गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना कोरोनाची लागण
मुंबई : Dilip Walse Patil Corona Positive : राज्यात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus in Maharashtra) कमी झाल्याने अनेक नियमांत शिथिलता आणली गेली. मात्र, कोरोनाचा धोका कायम...
रायगडच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेचाच हक्क, उदय सामंत यांनी व्यक्त केली भूमिका (Raigad Guardian Minister)
प्रतिनिधी - गणेश म्हाप्रळकरमहाड येथील नवनिर्वाचित नगरपालिका सदस्यांच्या सत्कार समारंभात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रायगडच्या पालकमंत्री पदावर भाष्य केले.
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद (Raigad Guardian...
‘बॉम्ब फुटायची वाट बघतोय’फडणवीसांच्या बॉम्ब फोडण्याच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांची प्रतिक्रिया
मुंबई : “दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणत आहेत. जो फोटो त्यांनी ट्विट केला आहे तो चार...
रायगड जिल्ह्यात राजकीय भूकंप, आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर नाराज शिवसैनिकांचे सामूहिक राजीनामे (Shiv Sena...
Shiv Sena Resignations Raigad
उरण प्रतिनिधी - विठ्ठल ममताबादेरायगड जिल्ह्यात राजकीय भूकंप: उरणमधील शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे.
रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे...
राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांना काँग्रेसचा पाठिंबा; नाना पटोले यांचे मोठे वक्तव्य
देशातील राज्यसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष पुढच्या महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर लागले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यासाठी विरोधकांची मुठ बांधण्याचा...
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांमध्ये हिरमुड; १३४ ग्रामपंचायतींमध्ये असणार महिला राज
महाड, रायगड : महाड मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये महाड तालुक्यातील १३४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. पेणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण...
राजकीय मतभेद विसरून नेते एकवटले, आप्पा कदम यांचा गणेशोत्सव (Appa Kadam Ganesh Utsav) ठरला...
Appa Kadam Ganesh Utsav
उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम यांच्या नेतृत्वाचा वेगळेपणा सर्वांनाच आपलासा वाटतो.सदानंद उर्फ आप्पा कदम (Appa Kadam) हे केवळ एक उद्योजक नसून,...
कोकणातील ३ जिल्ह्याच्या १५ जागा महायुती लढवणार
रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या किती जागा लढवायच्या, तसेच तिकीट वाटपाबाबतचा निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील. तर कोकणातल्या तीन जिल्ह्यांमधील १५ जागा आम्ही...
‘वैभव नाईकांना पाडण्यासाठी उदय सामंतांनी 50 लाख दिले’, विनायक राऊतांच्या आरोपांनी खळबळ
मुंबई, 16 ऑगस्ट : शिवसेना आणि शिंदे गटातला वाद काही संपायचं नाव घेत नाहीय. मंत्री उदय सामंत यांनी पालीमध्ये बसून शिवसेना फोडायचा प्रयत्न झाला होता,...
विधानपरिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या हालचाली; शिवसेना, राष्ट्रवादीने आमदारांना मुंबईत बोलावलं!
महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेच्या निवडणुकीचे घमासान पाहायला मिळणार आहे. विधानपरिषदेसाठी 10 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीमध्ये 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. येत्या सोमवारी...









