गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना कोरोनाची लागण
मुंबई : Dilip Walse Patil Corona Positive : राज्यात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus in Maharashtra) कमी झाल्याने अनेक नियमांत शिथिलता आणली गेली. मात्र, कोरोनाचा धोका कायम...
पहा! कसा झाला अजितदादांचा (Ajit Pawar) विमान अपघात? काय कारणे?
महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे विमान अपघात २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ८:०० ते ८:४५ वाजता घडले. मुंबईतून बारामती विमानतळावर (पुणे...
विधानपरिषदेचं मतदान सुरु असताना चंद्रशेखर बावनकुळे अजितदादांच्या केबिनमध्ये, चर्चांना उधाण
मुंबई: विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना विधानभवनाच्या परिसरात रंजक घडामोडी घडताना दिसत आहेत. आज सकाळी ९ वाजता विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली. त्यानंतर काहीवेळातच...
कोकणातील ३ जिल्ह्याच्या १५ जागा महायुती लढवणार
रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या किती जागा लढवायच्या, तसेच तिकीट वाटपाबाबतचा निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील. तर कोकणातल्या तीन जिल्ह्यांमधील १५ जागा आम्ही...
पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त, नगराध्यक्ष, सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार; आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले...
मुंबई, 14 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक घेऊन राज्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात...
राजकीय मतभेद विसरून नेते एकवटले, आप्पा कदम यांचा गणेशोत्सव (Appa Kadam Ganesh Utsav) ठरला...
Appa Kadam Ganesh Utsav
उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम यांच्या नेतृत्वाचा वेगळेपणा सर्वांनाच आपलासा वाटतो.सदानंद उर्फ आप्पा कदम (Appa Kadam) हे केवळ एक उद्योजक नसून,...
‘नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भडकले; दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याचा फडणवीस...
मुंबई: देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रातील ड्रग्जच्या खेळाचे मास्टरमाइंड आहेत. पडद्यामागून तेच हे सगळं घडवून आणत असून त्यांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याच्या नवाब मलिक यांच्या...
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक
मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर तेरा तासाच्या चौकशीनंतर ईडीनं अटक केली आहे. काल दुपारी बारा वाजताच्या दरम्यान अनिल देशमुख हे...
विधानपरिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या हालचाली; शिवसेना, राष्ट्रवादीने आमदारांना मुंबईत बोलावलं!
महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेच्या निवडणुकीचे घमासान पाहायला मिळणार आहे. विधानपरिषदेसाठी 10 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीमध्ये 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. येत्या सोमवारी...
‘वैभव नाईकांना पाडण्यासाठी उदय सामंतांनी 50 लाख दिले’, विनायक राऊतांच्या आरोपांनी खळबळ
मुंबई, 16 ऑगस्ट : शिवसेना आणि शिंदे गटातला वाद काही संपायचं नाव घेत नाहीय. मंत्री उदय सामंत यांनी पालीमध्ये बसून शिवसेना फोडायचा प्रयत्न झाला होता,...







