चिपळूण भाजी मंडईचा परिसर होणार पुन्हा सील
चिपळूण: चिपळूण शहरातील बस स्थानकासमोर असणाऱ्या महर्षी कर्वे भाजी मंडईतील दुकान गाळे व ओटे यासंदर्भात अनेकवेळा ई-निविदा देवून देखील व्यावसायिकांचा प्रतिसाद मिळत नसून दुसरीकडे...
रत्नागिरी जिल्हा काँग्रेसमध्ये अध्यक्ष बदलाचे वारे
रत्नागिरी - जिल्ह्यातील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी बरखास्त होऊन आता नव्याने जिल्हाध्यक्ष पदासह कार्यकारिणी तयार होणार आहे. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी चिपळूण काँग्रेसचे तालुका अध्यक्ष...
अणुस्कुरा घाटात दरड बाजूला करून एकेरी वाहतूक सुरु
राजापूर : महाराष्ट्राला कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा यांना जोडणारा राजापूर तालुक्यातील ओणी पाचल अणुस्कूरा मार्गावर घाटामध्ये बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटेच्या दरम्याने दरड...
चिपळूणमध्ये जलवाहिनी फुटली (water pipeline burst): एमआयडीसीच्या बेजबाबदारपणावर नागरिकांचा संताप
चिपळूण येथे रात्री अचानक जलवाहिनी फुटल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.
काल रात्री चिपळूण (Chiplun) तालुक्यातील फरशी तिठा (Farshi Titha) या ठिकाणी लोटे एमआयडीसी (Lote MIDC)...
अनुस्कुरा घाटात दरड कोसळण्याचं सत्र सुरुच! पुण्याच्या दिशेनं येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून अनुस्कुरा घाटात दरड कोसळण्याच्या घटना नोंदवण्यात आल्या. हे सत्र सुरुच असून आज पहाटेही पुन्हा एकदा अनुस्कुरा घाटात दरड कोसळली...
जयगड जवळ समुद्रात आज सकाळी एक तेलवाहू बार्ज उलटले
रत्नागिरी : तालुक्यातील जयगड जवळ समुद्रात आज सकाळी एक तेलवाहू बार्ज उलटले आहे. त्यामुळे समुद्र किनारा परिसरात तेल पसरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे....
रत्नागिरीतील रघुवीर घाटात दरड कोसळली,12 तासांपासून वाहतूक ठप्प, 15 दिवसातील तिसरी घटना
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रघुवीर घाटात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली आहे. मागच्या 12 तासांपासून रघुवीर घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे....
काल, आज, उद्या शिवसेनेतचं..! आमदार योगेश कदम यांचे ट्विट
खेड: विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडाळी उफाळून आली आहे. मंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी रोखठोक भूमिका घेत...
चिपळूणच्या नारायण तलावासाठी ३ कोटींची निविदा प्रसिद्ध
चिपळूण: चिपळूण शहर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जात होते. कालांतराने चिपळूण शहराच्या मध्येभागी असणारा नारायण तलाव बुजला आणि दगड मातीने भरून गेला होता,...
मुंबई-पुण्यासाठी चिपळुणातून २५० ST
चिपळूण : पाच दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर सोमवारी रात्रीपासून चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. चाकरमान्यांचा हा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी चिपळूण आगारातून...