खेड बसस्थानकामध्ये घडली दुर्घटना; बसस्थानकाच्या संरक्षक भिंतीचा भाग कोसळला
खेड बस स्थानकालगत असलेली संरक्षक भिंत आज पहाटेच्या सुमारास अचानक कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ही घटना थरकाप उडवणारी ठरली आहे. या...
तळवट धरणाचे दरवाजे अज्ञाताने उघडले
खेड - तालुक्यातील तळवट धरणाच्या (लघु पाटबंधारे प्रकल्प) मुख्य विमोचकाचे दरवाजे अज्ञाताने उघडल्याची घटना समोर आली आहे. याबाबतची माहिती शेतकरी व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र...
गुहागर मध्ये साडीच्या झोपाळ्याचा फास लागून मुलाचा मृत्यू
गुहागर : साडीच्या झोपाळ्याचा फास लागून १५ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि घटना पालशेत येथील बाजारपेठ परिसरात शुक्रवारी १८जून'रोजी रात्री घडली ....
Maharashtra SSC Result 2022 Timing: महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीच्या 15 लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली, पाच...
Maharashtra SSC Class 10 Result: मुंबई : महाराष्ट्र बोर्डाच्या (Maharashtra Board) १०वीच्या १५ लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण...
खेड तालुक्यात पावसाचे जोरदार पुनरागम; लावणीपूर्व शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग
खेड : गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाचे खेड तालुक्यात जोरदार पुनरागमन झाले असल्याने बळीराजा सुखावला असून लावणीपूर्व शेतीच्या मशागतीच्या कामांना सुरवात केली...
कोकणातील हक्काचे व्यासपीठ असलेल्या माझे कोकणचे प्रिंट मिडियात दमदार पाऊल .. मंत्री अनिल परब...
टेलिव्हिजन आणि डिजिटल विश्वात सामाजिक आर्थिक राजकिय सांस्कृतिक क्रीडा आणि कृषी विषयक बातम्या आणि इतर माहिती लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या तसेच कोकणातील हक्काचे व्यासपीठ बनलेल्या माझे...
रत्नागिरी : जिल्ह्यात पाणीटंचाई कायम; १७ टँकरने पाणीपुरवठा
रत्नागिरी : अजूनही मॉन्सून स्थिरावलेला नसल्यामुळे जिल्हावासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त अहवालानुसार ९० गावांतील १८९ वाड्यांना १७ टँकरने...
कोकणातील ३ जिल्ह्याच्या १५ जागा महायुती लढवणार
रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या किती जागा लढवायच्या, तसेच तिकीट वाटपाबाबतचा निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील. तर कोकणातल्या तीन जिल्ह्यांमधील १५ जागा आम्ही...
रत्नागिरी : सलग ११ तास २६ बालकांवर शस्त्रक्रिया
रत्नागिरी : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय व सायन हॉस्पिटल (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालयात ० ते १८ वयोगटातील...
‘आधार’ लिंक असेल तरच करता येणार मतदान !
रत्नागिरी : मतदार कार्डला आधार नंबर लिंक करण्याच्या प्रक्रियेला १ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. प्रत्येक मतदाराने मतदान कार्डला आधार नंबर लिंक करून घ्यावा, असे...