मरणानंतरही यातना! अंत्यविधीसाठी स्मशानभूमीकडे जाताना ग्रामस्थांची कंबरेइतक्या पाण्यातून पायपीट
रत्नागिरी : देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरा करीत आहोत. तरीदेखील आजही राज्यातील कानाकोपऱ्यातून नागरिकांना भयावह गैरसोयींना समोरे जावे लागते हे दिसून येतं...
रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री स्थानिकच हवा;नागरिकांची मागणी
चिपळूण : महाराष्ट्रातच्या राजकारणातील दहा दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर शिंदेशाही सरकार अस्तित्वात आले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार देखील स्वीकारला. आता मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्रिपदाच्या...
ग्राहकांना ‘शॉक’ बसणार ! वीजदरात होणार वाढ
चिपळूण : ‘महावितरण’ च्या ग्राहकांवर देखील वाढत्या महागाईचा परिणाम होणार असून आता वीज ग्राहकांना नव्या इंधन समायोजन आकारातील वाढीमुळे प्रतियुनिट सरासरी एक रुपया मोजावा...
रत्नागिरी : प्रतिपंढरपुरात वारकरी विठुरायाच्या जयघोषात दंग
रत्नागिरी : मारुती मंदिर ते प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक विठ्ठल मंदिरापर्यंत पायी वारीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सुमारे तीन हजार वारकऱ्यांनी विठुरायाच्या नामाचा गजर...
बंदोबस्तावेळी दरड कोसळून पोलिसांचा जीव गेल्यास जबाबदार कोण?, न्यायालयाचा सरकारला सवाल
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणच्या परशुराम घाटात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्याचा परिणाम या मार्गावरच्या वाहतुकीवर होत आहे.
या अपघातांची गंभीर दखल घेत...
दरड कोसळण्याच्या प्रमाणात वाढ;परशुराम घाट 9 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद
अतिवृष्टी आणि परिस्थीती पाहून हा घाट पुन्हा वाहतुकीसाठी सुरू करायचा की नाही हे 9 जुलैला ठरवण्यात येईल असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
खेड : सततच्या...
राज्यभरात पावसाची कोसळधार
मुंबई : उत्तर महाराष्ट्र वगळता सर्वत्र पावसाची नॉन-स्टॉप बॅटिंग असून कोकणाला रेड अलर्ट, तर मुंबईतही अतीवृष्टीचा इशारा दिला गेला आहे . वसई-विरारमधल्या शाळांना सुट्टी,...
कोकणात पावसाचा कहर ! कुठे दरडी कोसळण्याच्या घटना तर कुठे पूरपरिस्थिती
कोकणाला कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने झोडपून काढले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत तर काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण...
मुसळधार पाऊस!, कोकणात पावसाने थैमान; अतिवृष्टीचा इशारा, एनडीआरएफचे पथक दाखल
जुलै महिना सुरू होताच पावसाने दमदार सुरवात केली आहे. मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे. नद्या धोक्याच्या पातळीजवळ गेल्या आहेत. ठाणे, पालघर जिल्ह्यातही पाऊस...
दरड कोसळल्याने वाहतूक बंद; परशुराम घाटाचे काम कधी पूर्ण होणार?, हायकोर्टाचा सवाल
मुंबई: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गावरूनच जावे लागते. या मार्गावर परशुराम घाट हा महत्त्वाचा भाग आहे. आता दरड कोसळल्याने हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात...




