कोकणातील हक्काचे व्यासपीठ असलेल्या माझे कोकणचे प्रिंट मिडियात दमदार पाऊल .. मंत्री अनिल परब...

0
टेलिव्हिजन आणि डिजिटल विश्वात सामाजिक आर्थिक राजकिय सांस्कृतिक क्रीडा आणि कृषी विषयक बातम्या आणि इतर माहिती लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या तसेच कोकणातील हक्काचे व्यासपीठ बनलेल्या माझे...

रत्नागिरी : जिल्ह्यात पाणीटंचाई कायम; १७ टँकरने पाणीपुरवठा

0
रत्नागिरी : अजूनही मॉन्सून स्थिरावलेला नसल्यामुळे जिल्हावासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त अहवालानुसार ९० गावांतील १८९ वाड्यांना १७ टँकरने...

शिवतर येथील प्रभात हायस्कूलला शिष्यवृत्तीसाठी (Scholarship) पार्वती शंकर कदम यांच्याकडून १ लाख रुपयांची देणगी....

0
Scholarshipरत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिवतर येथील प्रभात हायस्कूलला एक लाख रुपयांची भव्य Scholarship प्राप्त झाली आहे, ज्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे नवे दालन उघडले...

सुसेरी खून प्रकरणातील संशयीतांना १० दिवसांची पोलीस कोठडी

0
खेड: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील सुसेरी नंबर २ येथे गळ्यातील चैन आणि बोटातील अंगठ्यांसाठी ६५ वर्षीय वृद्धाचा खून करणाऱ्या संशयीतांना खेड न्यायालयाने १० दिवसांची...

मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करताय? रस्ते खचले, पुन्हा एकदा निकृष्ट कामाचा प्रश्न समोर

0
खेड : काही वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबर 2022 पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होईल असे...

खेड : रेल्वे स्थानकांवर अवतरले प्राणी, पशू-पक्षी

0
खेड : कोकण रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्‍या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन नवनवीन संकल्पनांचा अवलंब करत त्या अंमलातदेखील आणत आहे. या पार्श्‍वभूमीवर रेल्वे प्रशासन व...

मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातून सुरु आहे जीवघेणा प्रवास

0
खेड: मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातून जीवघेणा प्रवास सुरु आहे. गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे या घाटाचा काही भाग खचला होता. वर्ष झाले तरी हा खचलेला भाग...

काल, आज, उद्या शिवसेनेतचं..! आमदार योगेश कदम यांचे ट्विट

0
खेड: विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडाळी उफाळून आली आहे. मंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी रोखठोक भूमिका घेत...

रत्नागिरीतील रघुवीर घाटात दरड कोसळली,12 तासांपासून वाहतूक ठप्प, 15 दिवसातील तिसरी घटना

0
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रघुवीर घाटात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली आहे. मागच्या 12 तासांपासून रघुवीर घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे....

दरड कोसळण्याच्या प्रमाणात वाढ;परशुराम घाट 9 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद

0
अतिवृष्टी आणि परिस्थीती पाहून हा घाट पुन्हा वाहतुकीसाठी सुरू करायचा की नाही हे 9 जुलैला ठरवण्यात येईल असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. खेड : सततच्या...

Follow us

12,654FansLike
88,863FollowersFollow
6,548FollowersFollow
223,883SubscribersSubscribe

Latest news