खेड तालुक्यातील मिर्ले गावात विवाहितेचा विनयभंग (Mirle molestation)

0
मिर्ले गावात विवाहितेवर विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर (Mirle molestation) आली आहे. रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील खेड (Khed) तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, जिथे...

कामांसह पुनर्वसनाचे आवाहन

0
चिपळूण : परशुराम घाटात असलेल्या धोकादायक कुटुंबांच्या पर्यायी जागेचे पुनर्वसन करा. पुढील अकरा महिन्यांत घाटातील काम पूर्ण करून येथील कुटुंबांचे पुन्हा त्यांच्या राहण्यात घरी...

दापोली फाट्यावर एसटी कंडक्टरला मारहाण करणाऱ्यास ठोठावली शिक्षा

0
खेड - मंडणगड - म्हाप्रळ मार्गावर एसटी वाहकाला मारहाण केल्याप्रकरणी एकाला खेड न्यायालयाने नऊ महिने कारावास व सहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली...

खेड : कर्मचारी वसाहतीजवळ अतिक्रमण

0
खेड : खेड नगरपालिकेच्या कर्मचारी वसाहतींमध्ये नव्याने अनधिकृत खोके उभारून संपूर्ण वसाहतीस धोका होईल, अशी परिस्थिती निर्माण केली जाते आहे. त्याकडे तातडीने लक्ष देऊन...

खेड बसस्थानकामध्ये घडली दुर्घटना; बसस्थानकाच्या संरक्षक भिंतीचा भाग कोसळला

0
खेड बस स्थानकालगत असलेली संरक्षक भिंत आज पहाटेच्या सुमारास अचानक कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ही घटना थरकाप उडवणारी ठरली आहे. या...

खेड: हिराचंद बुटाला यांच्या शोकसभेला हजारो लोकांची उपस्थिती

0
खेड: एच. पी. बुटाला उद्योग समूहाचे सर्वेसर्वा हिराचंद परशुराम बुटाला यांच्या शोकसभेला खेडमध्ये हजारो लोकांची उपस्थिती होती. 'भाऊ' म्हणून ओळख असलेल्या हिराचंद बुटाला यांच्या...

तळवट धरणाचे दरवाजे अज्ञाताने उघडले

0
खेड - तालुक्यातील तळवट धरणाच्या (लघु पाटबंधारे प्रकल्प) मुख्य विमोचकाचे दरवाजे अज्ञाताने उघडल्याची घटना समोर आली आहे. याबाबतची माहिती शेतकरी व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र...

खेड तालुक्यात पावसाचे जोरदार पुनरागम; लावणीपूर्व शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग

0
खेड : गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाचे खेड तालुक्यात  जोरदार पुनरागमन झाले असल्याने बळीराजा सुखावला असून लावणीपूर्व शेतीच्या मशागतीच्या कामांना सुरवात केली...

कोकणातील हक्काचे व्यासपीठ असलेल्या माझे कोकणचे प्रिंट मिडियात दमदार पाऊल .. मंत्री अनिल परब...

0
टेलिव्हिजन आणि डिजिटल विश्वात सामाजिक आर्थिक राजकिय सांस्कृतिक क्रीडा आणि कृषी विषयक बातम्या आणि इतर माहिती लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या तसेच कोकणातील हक्काचे व्यासपीठ बनलेल्या माझे...

रत्नागिरी : जिल्ह्यात पाणीटंचाई कायम; १७ टँकरने पाणीपुरवठा

0
रत्नागिरी : अजूनही मॉन्सून स्थिरावलेला नसल्यामुळे जिल्हावासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त अहवालानुसार ९० गावांतील १८९ वाड्यांना १७ टँकरने...

Follow us

12,654FansLike
88,863FollowersFollow
6,548FollowersFollow
223,883SubscribersSubscribe

Latest news