वीज खांब चालत्या बाईकवर पडून दुचाकीस्वार गंभीर जखमी, दैव बलवत्तर म्हणून बचावला
पालघर : बाईकवरुन जात असताना अचानक रस्त्यावरील वीज खांब पडल्यानं दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे . ही दुर्घटना पालघर मधील बोईसर-नवापूर रोड येथील कोलवडे...
शेतकरी कामगार पक्षाचे धुरा समर्थपणे संभाळणारे पाटील कुटुंब फुटीच्या उंबरठ्यावर #Patil
शेकापचे माजी आमदार सुभाष पाटील भाजपत जाणार . तसेच शेतकरी कामगार पक्षाचे धुरा समर्थपणे संभाळणारे पाटील कुटुंब फुटीच्या उंबरठ्यावर आहे. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील...
भाजपच्या सात पिढ्या खाली उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही ; माजी केंद्रीय मंत्री अनंत...
पाली : शिवसेनेच्या इतिहासातील ही पहिली इतकी मोठी गद्दारी झाली आहे. ही गद्दारी भाजप पुरस्कृत गद्दारी आहे. भाजप वाल्यांनो तुमच्या सात पिढ्या खाली उतरल्या...
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर; १३ एप्रिल रोजी पेणच्या सात रत्नांचा होणार गौरव
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई रायगड जिल्हा आयोजित पनवेल तालुका यांच्या विद्यमाने प्रथम वर्धापनदिना निमित्त पुरस्कार, सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा...
पेणमध्ये गांजाची विक्री करणारा अटकेत, १ लाख ७५ हजार ८४० चा मुद्देमाल जप्त
रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे आणि अपर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवथरे यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुशंगाने आचार संहितेचा काळात आमली पदार्थांची तस्करी, विक्री...
खैर झाडांची सर्रास बेकायदा कत्तल, कत्तल करणाऱ्या ६ जणांना अटक, पेण वनविभागाची धडक कारवाई
खैर झाडांची बेकायदा कत्तल करून वाहतूक करणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे. पेण वन परिक्षेत्राच्या अखत्यारीत असलेल्या गागोदे परिमंडळ नाणेगाव वरवणे येथील वन सव्र्व्हे...
माणगाव कुंडलिका नदीत बुडून चौघांचा दुर्दैवी अंत, दोन मृतदेह पोलिसांच्या ताब्यात, दोन जणांसाठी शोधकार्य...
रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातील रवाळजे येथे मोठी दुर्घटना घडली आहे. कुंडलिका नदी पात्रात बुडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. रवाळजे गावातील महिला बुधवारी सकाळी...
रोह्यात शेकापच्या वतीने इको सेन्सेटिव्ह झोन विरोधात तहसीलदार प्रांताधिकारी, वन विभाग यांना निवेदन, वेळ...
प्रतिनिधी - सत्यप्रसाद आडाव चणेरा
रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यात इको सेन्सेटिव्ह झोन टाकण्यात आल्याचा मसुदा तहसील कार्यालयाकडून जारी करण्यात आला असून रायगड जिल्ह्यातील तब्बल ४३७...
किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावात डोंगराला पडल्या भेगा, तळीये गावची पुनरावृत्ती होण्याची भीती
रायगड : किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावात डोंगराला भेगा गेल्याने तळीये गावची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे. बावळे गावाच्या डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्यायत....
कोकणातील ३ जिल्ह्याच्या १५ जागा महायुती लढवणार
रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या किती जागा लढवायच्या, तसेच तिकीट वाटपाबाबतचा निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील. तर कोकणातल्या तीन जिल्ह्यांमधील १५ जागा आम्ही...











