किल्ले रसाळगड पर्यटना साठी खुला करा; पर्यटकांची मागणी
खेड : खेड तालुक्यातील रसाळगड किल्ला हा सुरक्षेच्या कारणास्तव पुढील 2 महिन्यांसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र यामुळे पर्यटकांची गैरसोय होत असल्याने हा किल्ला...
रत्नागिरी : प्रतिपंढरपुरात वारकरी विठुरायाच्या जयघोषात दंग
रत्नागिरी : मारुती मंदिर ते प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक विठ्ठल मंदिरापर्यंत पायी वारीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सुमारे तीन हजार वारकऱ्यांनी विठुरायाच्या नामाचा गजर...
फडणवीस नशीबवान; अडीच वर्षांत ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेतेही झाले; ‘दादां’चा टोला
मुंबई :विधानसभेत भाजप आणि शिंदे यांच्या गटानं बहुमतानं विश्वासदर्शक ठराव जिंकला . भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं....
महागाईचा डोंगर; श्रींच्या मूर्ती घडविणे डोईजड
राजापूर : महिनाअखेरीला होणाऱ्या गणेशोत्सवाच्या आगमनाचे साऱ्यांनाच वेध लागले असून, गणेशमूर्ती तयार करण्यासाठी सध्या गणेश कार्यशाळांमध्ये लगबग वाढली आहे. बाजारपेठेतील वाढत्या महागाईमुळे गणेशमूर्ती तयार...
सामाजिक न्यायाचे अग्रदूत राजर्षी शाहू महाराज…
सामाजिक न्यायाचे अग्रदूत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील रयतेचे राज्य सत्यात उतरवण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं कार्य...
खेड तालुक्यातील पिंपळवाडी धरणाची डागडुजी अंतिम टप्प्यात; धरण सुरक्षित झाल्याने ग्रामस्थांनी सोडला...
खेड : गतवर्षी २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीतदरम्यान कमकुवत झालेल्या तालुक्यातील डुबी नदीवरील पिंपळवाडी धरणाची डागडुजी आता अंतिम टप्प्यात असून पावसाळ्यापूर्वीच धरण सुरक्षित झाल्याने...
भाजपच्या सात पिढ्या खाली उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही ; माजी केंद्रीय मंत्री अनंत...
पाली : शिवसेनेच्या इतिहासातील ही पहिली इतकी मोठी गद्दारी झाली आहे. ही गद्दारी भाजप पुरस्कृत गद्दारी आहे. भाजप वाल्यांनो तुमच्या सात पिढ्या खाली उतरल्या...
आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी…
सोलापूर : पंढरपूर येथे आषाढी वारीच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी येतात. प्रशासनाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून...
केरळ सरकार देणार इंटरनेटचा मानवी हक्क; 20 लाख नागरिकांना मिळणार फ्री Wi-Fi
नवी दिल्ली : इंटरनेट आता अगदी देशातील कानाकोपऱ्यांत, गावखेड्यांत पोहोचलं आहे. अगदी शहरांतील रेल्वे स्टेशन ते गावांतील एसटी स्टँडपर्यंत अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा मोफत...
खेड : रघुवीर घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प
खेड : रत्नागिरी व सातारा जिल्हा जोडणाऱ्या रघुवीर घाटात मध्यरात्रीच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रघुवीर घाटाच्या पलीकडच्या...




