हात सुटला आणि घात झाला! जीवलग मित्र डोळ्यांदेखत नाहीसा झाला

0
रत्नागिरी - जिल्ह्यातील दापोली तालुक्यात कोजागिरीच्या दिवशी एक दुःखद घटना घडली. एक 17 वर्षांचा तरुण समुद्रात बुडाला. कोकण फिरण्यासाठी साताऱ्यातून तो आपल्या मित्रासोबत आला...

सावडाव धबधबा ठरतो आहे पर्यटकांची आकर्षण

0
नांदगाव - मुंबई-गोवा महामार्गावर  कणकवली पासून काही अंतरावर असणारा निसर्गरम्य सावडाव धबधबा पावसामुळे प्रवाहित झाला आहे.गर्द हिरव्या गार वनराईतून फेसाळत कोसळणारा सावडाव धबधबा 60...

एका सेल्फीमुळे सिंहगडावर घडला धक्कादायक प्रकार, मधमाशांनी केला भीषण हल्ला

0
पुणे, 12 जून : सिंहगडावर (Sinhagad fort) गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला (Bees attack) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत 8 ते 10 पर्यटक जखमी...

पहिल्याच पावसात महामार्गावरील पर्यायी मार्ग उखडले; चिपळूण तालुक्यातील वालोपे नजीकच्या रस्त्याची दुर्दशा

0
खेड : महामार्ग चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदाराने केलेल्या पर्यायी मार्गांच्या कामाचा दर्जा  पहिल्याच पावसात उघड झाला आहे. महामार्गावरील चिपळूण नजीकच्या वालोपे गावाजवळ रस्त्यावर पडलेले खड्डे...

महामार्गाच्या कामाची कासवगती कोकणवासीयांसाठी ठरते आहे जीवघेणी

0
एका दिवसात २८०० कि. मी.चा रस्ता बनवून जागतिक विक्रम करून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तब्बल १२ वर्षात मुंबई -गोवा राष्ट्रीय...

गणपती उत्सवासाठी कोकणात २५०० जादा गाड्या

0
मुंबई : कोकणात घर असलेल्यांसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या गणपती उत्सवासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अर्थात एसटी महामंडळाने २५ऑगस्ट २०२२ ते ११ सप्टेंबर २०२२ दरम्यान २...

जगबुडी नदी धोकादायक पातळीवर; 30 गावांना सतर्कतेचा इशारा

0
रत्नागिरी :राज्यासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार सरींची शक्यता वर्तविण्यात...

कोकणातील नद्यांवर R.T.D.A .S. सिस्टीम कार्यान्वित ; एका क्लिक वर कळणार पाऊस आणि...

0
आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने कोकणासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे . गेल्या वर्षी झालेल्या ढग फुटीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील  खेड  , चिपळूण , राजापूर या ठिकाणी नद्यांना...

मोदी एक्स्प्रेस धावणार; कोकणवासीयांना मोफत प्रवासाची संधी

0
रत्नागिरी : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकारमानी कोकणात जात असतात. त्यामुळे या काळात कोकणात जाणाऱ्या बस तसेच रेल्वे...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिद्ध केले बहुमत….

0
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेत एकनाथ शिंदे सरकारने बहुमत सिद्ध केले आहे. विश्वासदर्शक ठरावावरील मतदानादरम्यान एकूण 164 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले. तर...

Follow us

12,654FansLike
88,863FollowersFollow
6,548FollowersFollow
223,883SubscribersSubscribe

Latest news