रत्नागिरी जिल्ह्यात ७५ ठिकाणी नवीन बंधारे
रत्नागिरी : जिल्ह्यात यंदा पावसाने उशिरा; पण चांगली सुरुवात केली. त्यानंतर मात्र गतवर्षीची सरासरी अजून गाठलेली नाही. पाऊस कमी झाल्याने भविष्यात लवकर पाणीटंचाईला सामोरे...
महागाईचा डोंगर; श्रींच्या मूर्ती घडविणे डोईजड
राजापूर : महिनाअखेरीला होणाऱ्या गणेशोत्सवाच्या आगमनाचे साऱ्यांनाच वेध लागले असून, गणेशमूर्ती तयार करण्यासाठी सध्या गणेश कार्यशाळांमध्ये लगबग वाढली आहे. बाजारपेठेतील वाढत्या महागाईमुळे गणेशमूर्ती तयार...
मुंबईलगतचं एक गाव गावकऱ्यांनी विकायला काढलंय!
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या अगदीच जवळ असलेलं एक गाव. भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी ग्रामपंचायत हद्दीतील पलाट पाडा या गाव अत्यंत दुरावस्थेत आहे. या...
रत्नागिरीतील हवा होत आहे दूषित
रत्नागिरी : कोरोनातील टाळेबंदीमुळे कारभार पूर्णतः ठप्प होता. या कालावधीत रत्नागिरी शहरातील हवा शुद्ध राहिल्याचे अभ्यासातून पुढे आले होते. पुढे व्यवहार सुरळीत झाल्यानंतर दिवाळीच्या...
केसरकर यांच्या मंत्रीपदाला आत्तापासूनच भाजपचा विरोध – शिशिर परुळेकर
कणकवली - राज्यात शिवसेनेच्या बंडखोर गटाच्या साहाय्याने भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. तसे प्रत्यक्षात घडले तर सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद दीपक केसरकर यांना दिले जाण्याची शक्यता...
खेड : रघुवीर घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प
खेड : रत्नागिरी व सातारा जिल्हा जोडणाऱ्या रघुवीर घाटात मध्यरात्रीच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रघुवीर घाटाच्या पलीकडच्या...
चोळईवर दुहेरी संकट; कशेडी घाटातील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली
खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटामध्ये गेल्या काही वर्षांपासून सडवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील चोळई गाव हे दरडप्रवण आणि अपघातप्रवण क्षेत्र झाले...
किल्ले रसाळगड पर्यटना साठी खुला करा; पर्यटकांची मागणी
खेड : खेड तालुक्यातील रसाळगड किल्ला हा सुरक्षेच्या कारणास्तव पुढील 2 महिन्यांसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र यामुळे पर्यटकांची गैरसोय होत असल्याने हा किल्ला...
समुद्राच्या लाटांनी मुरुड किनारा उद्ध्वस्त
दाभोळ : धूपप्रतिबंधक बंधारे नसल्याने मुरूड येथील समुद्रकिनारा पावसाळ्यात येणाऱ्या उधाणाने उद्ध्वस्त होत आहे. समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या बागायती शेतीचे मोठे नुकसान होत आहे. गेले काही...
महाराष्ट्रात शिवसेनेने स्वबळावर लढावे ; गिते
रत्नागिरी : माझे मत आहे, की यापुढे शिवसेनेने स्वबळावर सगळ्या निवडणुका लढवाव्यात. महाराष्ट्राला शिवसेना म्हणून सामोरे जावे. मला खात्री आहे, की उभा महाराष्ट्र शिवसेना...