पुन्हा एकदा थरांचा थरथराट, रत्नागिरीत फुटणार अडीच हजार दहीहंड्या

0
रत्नागिरी : गोविंदा रे गोपाळा.तब्बल दोन वर्षानंतर पुन्हा एकदम गोविंदा पथकांच्या थराचा थरथराट यंदा पहायला   मिळणार आहे. यंदा दहीहंडीसाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत.जिल्हयात...

स्वातंत्र्यदिनी सैन्य दलाच्या कार्यकर्तृत्वाला सलाम केलाच पाहिजे : उद्योगमंत्री उदय सामंत

0
रत्नागिरी : हे स्वातंत्र्य अबाधित ठेवणारे सैनिक व त्यांच्या वीर माता, वीर पत्नी यांचा सन्मान सोहळा प्रतिवर्षी स्वातंत्र्यदिनी आवर्जून होण्याची गरज आहे.त्यांचे कार्य अनमोल...

krishna Janmashtami 2022 : कृष्ण जन्माष्टमीच्या नैवेद्यासाठी ५ मिनिटात करा पौष्टीक, रुचकर दहीकाला; ही...

0
गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा! (krishna Janmashtami 2022) गोकुळाष्टमीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय. गोकुळाष्टमीच्या सणाचे महत्व भारतीय संस्कृतीत अनन्य साधरण आहे.संपूर्ण...

पावसाच्या धारा झेलत रत्नागिरीकरांनी दिली राष्ट्रध्वजाला मानवंदना, १०० फुटी ध्वजस्तंभावर ध्वजारोहण

0
रत्नागिरी : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा मोहिमेला आज, शनिवारी रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील १०० फुटी स्तंभावरील ध्वजारोहणाने सुरुवात झाली. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन....

ब्लँकेटची झोळी करून गरोदर महिलेला रुग्णालयात नेलं; नाशिकमधील मनाला चटका लावणारं दृश्य

0
नाशिक : देशाला स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र, 75 वर्षानंतरही इथल्या अनेक नागरिकांना अगदी मुलभूत सुविधाही उपलब्ध नसल्याचं चित्र अनेकदा...

तुळशीची शेती घेऊन येईल श्रीमंती

0
तुळशीचे शास्त्रीय नाव ऑसिमम सँक्टम, इंग्लिश नाव-होली बेसिल असे आहे...तुळस ही पुदिन्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे. आशिया युरोप व आफ्रिका खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशात...

वीज खांब चालत्या बाईकवर पडून दुचाकीस्वार गंभीर जखमी, दैव बलवत्तर म्हणून बचावला

0
पालघर : बाईकवरुन जात असताना अचानक रस्त्यावरील वीज खांब पडल्यानं दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे . ही दुर्घटना पालघर मधील बोईसर-नवापूर रोड येथील कोलवडे...

चिपळूण: टेरव वेतकोंडवाडी येथे एसटी बसला अपघात, दोन प्रवासी जखमी

0
चिपळूण : तालुक्यातील टेरव वेतकोंड वाडी एसटी बसला अपघात झाल्याची घटना आज, मंगळवारी सकाळी घडली. या अपघातात दोन प्रवासी जखमी झाले आहेत.एसटी बसवरील ताबा...

रत्नागिरीतील रघुवीर घाटात दरड कोसळली,12 तासांपासून वाहतूक ठप्प, 15 दिवसातील तिसरी घटना

0
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रघुवीर घाटात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली आहे. मागच्या 12 तासांपासून रघुवीर घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे....

‘आधार’ लिंक असेल तरच करता येणार मतदान !

0
रत्नागिरी : मतदार कार्डला आधार नंबर लिंक करण्याच्या प्रक्रियेला १ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. प्रत्येक मतदाराने मतदान कार्डला आधार नंबर लिंक करून घ्यावा, असे...

Follow us

12,654FansLike
88,863FollowersFollow
6,548FollowersFollow
223,883SubscribersSubscribe

Latest news