केरळ सरकार देणार इंटरनेटचा मानवी हक्क; 20 लाख नागरिकांना मिळणार फ्री Wi-Fi

0
नवी दिल्ली :  इंटरनेट आता अगदी देशातील कानाकोपऱ्यांत, गावखेड्यांत  पोहोचलं आहे. अगदी शहरांतील रेल्वे स्टेशन ते गावांतील एसटी स्टँडपर्यंत अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा मोफत...

आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी…

0
सोलापूर : पंढरपूर येथे आषाढी वारीच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी येतात. प्रशासनाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून...

राज्यातला आणखी एक प्रकल्प निसटला ; सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प हैदराबादला

0
आधी वेंदाता, मग बल्क ड्रग पार्क आणि आता टाटा एअर बसचा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यांनतर विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरलंय. अशातच महाराष्ट्र देखील...

रघुवीर घाटासह रसाळगड पर्यटनासाठी दोन महिने बंद

0
खेड - कोकणातील पावसाळी पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येत असलेले रसाळगड आणि रघुवीर घाट एक जुलैपासून दोन महिन्यासाठी प्रशासनाने पर्यटनासाठी बंद केले आहेत. रस्ता व...

मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू

0
चिपळूण - शहरातील पागमळा येथील मारुती मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चिपळूण येथील पोलिस...

जागर ‘ शक्तीचा ‘

0
रत्नागिरी : देशभरात विविध भागांत साजरा केला जाणार्‍या नवरात्रौत्सवाला प्रारंभ होत असून, त्यानिमित्ताने देशभर उत्सवाचे आणि उत्साहाचे वारे वाहू लागले आहे. गणेशोत्सवाच्या जल्लोषातून बाहेर...

महामार्गाच्या दुरुस्तीची कामे लवकरच पूर्ण करण्याचे विनायक राऊतांचे निर्देश

0
रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ते कमी होण्यासाठी रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. यासाठी ज्या भागातील रस्ते नादुरुस्त आहेत, त्या रस्त्यांची...

हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळली, जिल्हाभर नाकाबंदी, सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आदेश

0
रायगड : रायगड जिल्ह्यातील खळबळजनक माहिती समोर येते आहे. हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळून आलीय. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्याची...

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक – रेणुका माता

0
पूर्वीचे मातापूर व आता माहुर म्हणून प्रसिद्ध असलेले गाव नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे किनवटच्या वायव्येस ४५ किमी.वर असून रेणुकादेवीचे मंदिर...

आषाढी यात्रेत यंदा प्रथमच माऊली स्क्वॉड, 200 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश

0
आषाढी वारीच्या सोहळ्यामध्ये सर्वांच्या मुखी 'माऊली' हा एकच शब्द असतो. हाच शब्द घेऊन पोलिसांनी यावर्षी प्रथमच 'माऊली स्क्वॉड'ची निर्मिती केली आहे. या पथकात 200...

Follow us

12,654FansLike
116,748FollowersFollow
6,548FollowersFollow
263,531SubscribersSubscribe

Latest news