मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिद्ध केले बहुमत….
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेत एकनाथ शिंदे सरकारने बहुमत सिद्ध केले आहे. विश्वासदर्शक ठरावावरील मतदानादरम्यान एकूण 164 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले. तर...
प्रसिद्ध उद्योपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई - प्रसिद्ध उद्योपती रतन टाटा यांचे काल निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा हे ८६ वर्षांचे होते. प्रकृती...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राजभवनात परतण्याची शक्यता, राज्यातील घडामोडींना वेग
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार फोडून शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. 40 च्यावर आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. दरम्यान...
केसरकर यांच्या मंत्रीपदाला आत्तापासूनच भाजपचा विरोध – शिशिर परुळेकर
कणकवली - राज्यात शिवसेनेच्या बंडखोर गटाच्या साहाय्याने भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. तसे प्रत्यक्षात घडले तर सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद दीपक केसरकर यांना दिले जाण्याची शक्यता...
अपघातात अकाली मृत्यू! आंदोलनांचा बुलंद आवाज हरपला …
पनवेल : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे.मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक...
रत्नागिरी : सलग ११ तास २६ बालकांवर शस्त्रक्रिया
रत्नागिरी : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय व सायन हॉस्पिटल (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालयात ० ते १८ वयोगटातील...
मुंबईतील कांदिवली परिसरात आढळले 4 मृतदेह
मुंबई : मुंबईच्या कांदिवली परिसरतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कांदिवलीच्या दळवी हाॅस्पिटल परिसरात चार मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणातून...
तळोजा येथे २ वर्षीय मुलीच्या हत्या प्रकरणी आरोपीला अटक (Taloja Murder Case)
नवी मुंबईतील तळोजा येथे २ वर्षीय मुलीच्या हत्या प्रकरणी (Murder Case) आरोपीला अटक करण्यात आली आहे. पनवेल पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते (Prashant Mohite) यांनी...
रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री स्थानिकच हवा;नागरिकांची मागणी
चिपळूण : महाराष्ट्रातच्या राजकारणातील दहा दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर शिंदेशाही सरकार अस्तित्वात आले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार देखील स्वीकारला. आता मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्रिपदाच्या...
सरन्यायाधीशपदी पुन्हा एकदा मराठी माणूस, कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व्ही रमण्णा यांनी देशाचे आगामी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या नावाची आज शिफारस केली आहे. म्हणून आता देशाच्या...






