राजकीय मतभेद विसरून नेते एकवटले, आप्पा कदम यांचा गणेशोत्सव (Appa Kadam Ganesh Utsav) ठरला...
Appa Kadam Ganesh Utsav
उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम यांच्या नेतृत्वाचा वेगळेपणा सर्वांनाच आपलासा वाटतो.सदानंद उर्फ आप्पा कदम (Appa Kadam) हे केवळ एक उद्योजक नसून,...
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे (Ashwini Bidre) हत्याप्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. मुख्य आरोपी आणि माजी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर (Abhay...
तळोजा येथे २ वर्षीय मुलीच्या हत्या प्रकरणी आरोपीला अटक (Taloja Murder Case)
नवी मुंबईतील तळोजा येथे २ वर्षीय मुलीच्या हत्या प्रकरणी (Murder Case) आरोपीला अटक करण्यात आली आहे. पनवेल पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते (Prashant Mohite) यांनी...
नवी मुंबईत इमारतीच्या १७ व्या मजल्यावर आग
नवी मुंबईतील एनआरआय कॉम्प्लेक्स मधील 47 नंबर इमारतीच्या 17 व्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली आहे. मात्र या आगीचे कारण अजूनही स्पष्ट झाले नसून...
प्रसिद्ध उद्योपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई - प्रसिद्ध उद्योपती रतन टाटा यांचे काल निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा हे ८६ वर्षांचे होते. प्रकृती...
प्राणिसंग्रहालयात जाऊन पर्यटनाचा आनंद घेता यावा यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सुरु केली ऑनलाईन नोंदणी...
बृहन्मुंबई - वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी उडणारी झुंबड लक्षात घेता तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याचा वेळ न दवडता थेट प्राणिसंग्रहालयात जाऊन पर्यटकांना...
मुंबई-पुण्यासाठी चिपळुणातून २५० ST
चिपळूण : पाच दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर सोमवारी रात्रीपासून चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. चाकरमान्यांचा हा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी चिपळूण आगारातून...
‘वैभव नाईकांना पाडण्यासाठी उदय सामंतांनी 50 लाख दिले’, विनायक राऊतांच्या आरोपांनी खळबळ
मुंबई, 16 ऑगस्ट : शिवसेना आणि शिंदे गटातला वाद काही संपायचं नाव घेत नाहीय. मंत्री उदय सामंत यांनी पालीमध्ये बसून शिवसेना फोडायचा प्रयत्न झाला होता,...
अपघातात अकाली मृत्यू! आंदोलनांचा बुलंद आवाज हरपला …
पनवेल : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे.मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक...
नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही, सुप्रिया सुळेंचा थेट पंतप्रधानांना सवाल
मुंबई : अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शिंदे-फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. राज भवनात पार पडलेल्या सोहळ्यात...