प्रसिद्ध उद्योपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई - प्रसिद्ध उद्योपती रतन टाटा यांचे काल निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा हे ८६ वर्षांचे होते. प्रकृती...
केसरकर यांच्या मंत्रीपदाला आत्तापासूनच भाजपचा विरोध – शिशिर परुळेकर
कणकवली - राज्यात शिवसेनेच्या बंडखोर गटाच्या साहाय्याने भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. तसे प्रत्यक्षात घडले तर सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद दीपक केसरकर यांना दिले जाण्याची शक्यता...
कोकणात पावसाचा कहर ! कुठे दरडी कोसळण्याच्या घटना तर कुठे पूरपरिस्थिती
कोकणाला कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने झोडपून काढले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत तर काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण...
एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार २८ टक्के महागाई भत्ता; घरभाडे भत्त्यातही होणार वाढ; उपोषण मागे
मुंबई - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंहाडळ कर्मचाऱ्यांना (ST employees) शासनाप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता देण्याचा आणि घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एसटी...
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे (Ashwini Bidre) हत्याप्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. मुख्य आरोपी आणि माजी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर (Abhay...
Kalyan Crime : लैंगिक अत्याचाराला कंटाळून तरुणीने इमारतीवरुन उडी मारुन आयुष्य संपवलं, मैत्रिणीसह आठ...
कल्याण : कल्याण पूर्वमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. लैंगिक अत्याचाराला कंटाळून एका तरुणीने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली.या प्रकरणी आठ...
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला कोरोनाची लागण,ट्विटर वरून दिली माहिती
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे कोरोनाचा धोका मात्र टळलेला नाही. बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर ट्विट...
तळोजा येथे २ वर्षीय मुलीच्या हत्या प्रकरणी आरोपीला अटक (Taloja Murder Case)
नवी मुंबईतील तळोजा येथे २ वर्षीय मुलीच्या हत्या प्रकरणी (Murder Case) आरोपीला अटक करण्यात आली आहे. पनवेल पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते (Prashant Mohite) यांनी...
दरड कोसळल्याने वाहतूक बंद; परशुराम घाटाचे काम कधी पूर्ण होणार?, हायकोर्टाचा सवाल
मुंबई: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गावरूनच जावे लागते. या मार्गावर परशुराम घाट हा महत्त्वाचा भाग आहे. आता दरड कोसळल्याने हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात...
‘वैभव नाईकांना पाडण्यासाठी उदय सामंतांनी 50 लाख दिले’, विनायक राऊतांच्या आरोपांनी खळबळ
मुंबई, 16 ऑगस्ट : शिवसेना आणि शिंदे गटातला वाद काही संपायचं नाव घेत नाहीय. मंत्री उदय सामंत यांनी पालीमध्ये बसून शिवसेना फोडायचा प्रयत्न झाला होता,...







