राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा
मुंबईसह उपनगर आणि नवी मुंबईतही पावसाच्या जोरदार सरी आल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान...
वरळी सी लिंकवरचा ‘देवदूत’ गेला, इतरांना वाचवणाऱ्या चेतनवर काळाचा घाला
मुंबई : सुमारे दहा वर्षांपूर्वी मुंबईतील वरळी येथे झालेल्या अपघातात एका मुलीचे प्राण वाचवल्याबद्दल पोलिसांनी चेतनचा सत्कार केला होता. यानंतर 2016 मध्ये त्याने धाडसी...
रत्नागिरी : माशा चावलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने गोंधळ
देवरूख : साखरपा येथील ऊर्मिला बेर्डे (वय ५५) महिलेला बुधवारी दुपारी माश्या चावल्याने साखरपा आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल केले होते. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून...




