लाल रक्तपेशींतील दोषामुळे ‘सिकलसेल’ चा आजार
लाल रक्तपेशींतील दोषामुळे सिकलसेल आजार होतो. जेव्हा लाल रक्तपेशी मधील हिमोग्लोबीनमध्ये ग्लुटॅमिक ॲमिनो ॲसिडच्या ऐवजी व्हॅलिन ॲमिनो ॲसिड येते. तेव्हा गोलाकार लालरक्त पेशींचा आकार...
Plinko Casino 50 EUR bonus Cos’è, Come Funziona e se è Affidabile
ContentFai Pratica con le Versioni DemoScegli con cura il numero di caselleComprendere il Funzionamento del GiocoDove posso trovare versioni più rare come Plinko Galaxy,...
आकाशने सर केले हिमाचलमधील माउंट युमान शिखर
रत्नागिरी : खराब वातावरण आणि सतत बर्फांचा वर्षाव असे खडतर आणि साहसी एक महिन्याचे गिर्यारोहणाचे प्रशिक्षक पूर्ण केल्याचे माहिती शहरानजीक शिरगाव-आडी येथील नवोदित गिर्यारोहक...
आजचे राशीभविष्य 4 सप्टेंबर 2025: दत्तगुरूंच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार विशेष लाभ! (Horoscope Today)
Horoscope Today 4 सप्टेंबर 2025: वैदिक पंचांगानुसार आजचा गुरुवार सर्व 12 राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे.
वैदिक पंचांगानुसार (As per Vedic Panchang) आज,...
जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील,सीईओ इंदुराणी जाखड यांची बदली
रत्नागिरी : जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची नांदेड येथील वाघाला महानगरपालिका येथे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून बदली झाली आहे. यांच्या जागी पुणे येथील एमएससीईआरटीचे...
बंडखोर आमदारांना मातीमोल करणार; माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची भिष्मप्रतिज्ञा
रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठ्या प्रमाणात गळतीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पक्षप्रमुख आता पक्षातील गळती थांबवण्याचे मोठे...
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरांच्या समर्थकांचे ‘वेट ॲण्ड वॉच’
औरंगाबाद : जि.प., पं.स. निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणित्यातच जिल्ह्यातील शिवसेनेच्या पाच आमदारांनी बंडखोरी केल्याने त्यांच्या समर्थकांना आता स्वत:च्या राजकीय भवितव्याची चिंता वाटू लागली...
महाबळेश्वर थंडीने गारठला, हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद, गावोगावी ,शहरात पेटल्या शेकोट्या
सातारा जिल्ह्यातील किमान तापमानात आणखी उतार आला असून, शुक्रवारी महाबळेश्वरात १०.५, तर सातारा शहरात १२ अंशाची नोंद झाली आहे, हे या हंगामातील आतापर्यंतचे नीचांकी...
मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पासमोरील अडथळे झाले दूर .. सुप्रीम कोर्टाने दिला हिरवा कंदिल
मुंबई : सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदिल दिल्याने मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पासमोरील अडथळे दूर झाले आहेत. कोस्टल रोडच्या बांधकामाव्यतिरिक्त इतर सुविधा निर्माण करण्याला पर्यावरणाचे कारण...
समाजसेविका उज्ज्वला चंदनशिव चव्हाण यांना प्रतिष्ठित अहिल्यारत्न पुरस्कार (Ahilyaratna Award) प्रदान
Ahilyaratna Awardउज्ज्वला चंदनशिव चव्हाण यांना गौरवशाली अहिल्यारत्न पुरस्कार (Ahilyaratna Award) प्रदान करण्यात आला.
रोहा (Roha), रायगड (Raigad) येथून मिळालेल्या वृत्तानुसार, अलिबाग (Alibag) तालुक्यातील सुप्रसिद्ध समाजसेविका...







