बंडखोर आमदारांना मातीमोल करणार; माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची भिष्मप्रतिज्ञा
रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठ्या प्रमाणात गळतीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पक्षप्रमुख आता पक्षातील गळती थांबवण्याचे मोठे...
दोन कोटी रुपये खर्चून तयार केलेला पडले उभ्या धोंडीजवळील रास्ता खचला
दापोली: तब्बल १ कोटी ९८ लाख रूपये शासनाचा निधी खर्च करून नव्याने बांधलेला पाडले येथील उभ्या धोंडीजवळील रस्ता पहिल्याच रिमझिम पडणाऱ्या पावसात खचल्याने रस्त्याच्या...
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरांच्या समर्थकांचे ‘वेट ॲण्ड वॉच’
औरंगाबाद : जि.प., पं.स. निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणित्यातच जिल्ह्यातील शिवसेनेच्या पाच आमदारांनी बंडखोरी केल्याने त्यांच्या समर्थकांना आता स्वत:च्या राजकीय भवितव्याची चिंता वाटू लागली...
वारीसाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; एकाचा मृत्यू ; 30 जण जखमी
वारीसाठी निघालेल्या भाविकांवर काळानं घात केला. शिरवळ जवळ महामार्गावर वारकऱ्यांच्या ट्रॉलीला भीषण अपघात झाला असून या अपघातात 30 वारकरी जखमी झाले आहेत. तर एका...
महाविकासघाडीची प्रतिष्ठा पणाला; अंतर्गत नाराजीचा भाजपला थेट फायदा
विधान परिषदेची निवडणूक महाविकास आघाडीच्या अस्तित्वाची आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशा स्वरूपात आता थेट लढत होत असतानाच महाविकास आघाडीतील अंतर्गत कुरघोडींचा फायदा जर...
राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा
मुंबईसह उपनगर आणि नवी मुंबईतही पावसाच्या जोरदार सरी आल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान...
लाल रक्तपेशींतील दोषामुळे ‘सिकलसेल’ चा आजार
लाल रक्तपेशींतील दोषामुळे सिकलसेल आजार होतो. जेव्हा लाल रक्तपेशी मधील हिमोग्लोबीनमध्ये ग्लुटॅमिक ॲमिनो ॲसिडच्या ऐवजी व्हॅलिन ॲमिनो ॲसिड येते. तेव्हा गोलाकार लालरक्त पेशींचा आकार...
मुंबई गोवा महामार्गावर बर्निंग ट्रक चा थरार
मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात अचानक पेट घेतलेल्या बारा चाकी ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . हा बर्निंग थरार पाहायला मुंबई-गोवा महामार्गावर ची दोन्ही...
राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, पुढील 5 दिवसांत जोर वाढणार
राज्याच्या अनेक भागात आजपासून मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच येत्या पाच दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्याच्या अनेक भागात...
रत्नागिरी : गंगा आगमनानंतर पाऊस लंबल्याची प्रचिती
गंगा आल्यांनतर पाऊस लांबतो, असे गंगा आगमनानंतर सर्रास बोलले जाते . त्याचे प्रत्यंतर आता येऊ लागले आहे. मे महिन्यात देखील गंगेचे आगमन झाले आणि...




