सिंधुदुर्गनगरी : जातीय अत्याचाराविरोधात मडका फोड मोर्चा
सिंधुदुर्ग : मानवतेला काळीमा फासत घडणाऱ्या जातीय अत्याचाराच्या प्रकारांना आळा बसावा, या उद्देशाने जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीसह सर्व बौद्धधर्मिय, चर्मकार समाज, मुस्लिम संघटनांनी मिळून...
परतीचा पाऊस देणार दणका, राज्यात मुसळधार कोसळणार
मुंबई : पावसाबाबत महत्वाची बातमी. मोसमी पावसाच्या शेवटच्या टप्प्यात सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. संपूर्ण देशात या कालावधीत...
Quisque metus odio
Integer quis nisl at orci feugiat lobortis quis a odio. Etiam efficitur metus ultricies nisl lacinia malesuada. Mauris ante eros, convallis vitae eros ut,...
कोकणातल्या रस्त्यांसाठी सगळेच प्रयत्नशील, पण गडकरींच्या मनात यायला पाहिजे, भास्कर जाधवांचा थेट आरोप
मुंबईः आगामी गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा रस्त्याच्या बिकट अवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे . अनेक वर्षांपासून रस्त्याची दयनीय स्थिती आहे. यासाठी अनेक जण...
रत्नागिरी : माशा चावलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने गोंधळ
देवरूख : साखरपा येथील ऊर्मिला बेर्डे (वय ५५) महिलेला बुधवारी दुपारी माश्या चावल्याने साखरपा आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल केले होते. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून...
एसटी बसची दापोली वळणावर समोरासमोर धडक, १६ प्रवासी जखमी
दापोली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात जवळपास 25 प्रवाशी जखमी झाले आहेत. ही घटना रत्नागिरी जिल्ह्यातील...
हरिहरेश्वरमध्ये संशयास्पद बोट सापडल्यानंतर मुंबई हाय अलर्टवर; गेट वे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद
मुंबई: काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद बोट सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सध्या कमालीचे सावध झाले आहेत. मुंबईत...
साल काढल्याशिवाय कधीच खाऊ नये बदाम, हे कारण तुम्हालाही माहीत नसेल!
ड्रायफ्रूट्समध्ये बदाम फारच लोकप्रिय आहे. मेंदूसाठी बदाम रामबाण उपाय मानला जातो. तसं पाहिलं तर बदामाची झाडे आशिया, इराण, मक्का, शिराज इत्यादी ठिकाणी आढळतात.जर याचं...
गावतळे : दुचाकीवरील तरूणांवर बिबट्याचा हल्ला
गावतळे : स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दुचाकीवरून चाललेल्या तरुणांवर भर दुपारी बिबट्याने अचानक हल्ला केला. दोघांच्याही पायांवर बिबट्याची उडी पडल्याने त्यांच्या पायाला जखमा झाल्या. मात्र,...
रत्नागिरी : पांढऱ्या समुद्रात 3 तरुण बुडाले
रत्नागिरी : सलग आलेल्या सुट्यांचा आनंद घेताना येथील समुद्रात पोहण्याचा मोह बिहारच्या तीन कामगारांना महागात पडला. तिन्ही तरुण पाण्याचा अंदाज न आल्याने गटांगळ्या खात...





