सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटीचा अपघात, ब्रेक फेल झाल्याने कुडाळ ते पणजी बस अपघातग्रस्त, अपघातात प्रवासी...
कुडाळ येथून पणजी येथे जाणाऱ्या एसटी बसला इन्सुली घाटीत अपघात झाला. गाडीचे अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाने प्रसंगावधान राखून गाडी डोंगराच्या दिशेने उंच भागात...
रायगड-रत्नागिरी पालकमंत्री पादाचा तिढा सुटेना, पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच कायम
राज्य विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजीचा निकाल महायुतीच्या बाजूने लागला आहे. राज्यासह तळ कोकणातून एक गुहागरची जागा वगळता सर्व जागेवर महायुतीने विजय...
परदेशी रानमोडीचा शेतीला धोका ! रानमोडीमुळे कोकणातील शेतकरी धास्तावला
रानमोडी किंवा जंगलमोडी या विदेशी तणाने सर्वत्र हाहाकार पसरविला आहे. काही वर्षांपूर्वी परदेशातून आलेल्या या तणाने घट्ट मुळे रोवायला सुरुवात केली आहे. कोकणात मोकळ्या...
स्वस्त फळे खाताय? सावधान !!! निकृष्ट दर्जाच्या फळविक्रीचा पर्दाफाश
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या परजिल्ह्यातून फळविक्रेते मोठ्या संख्येने दाखल झालेत. हे फळविक्रेते महामार्गाच्या बाजूला किंवा बाजारपेठेपासून लम्ब अंतरावर आपले वाहन लावून फळांची विक्री करतात. यामध्ये...
फेंगल चक्री वादळाच्या भीतीमुळे नौका किनाऱ्यावर, प्रशासनाकडून मच्छिमारांना सावधानतेचा इशारा
फेंगल चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीवर पुडुचेरी व उत्तर तामिळनाडू या भागात धडकल्यानंतर आता या वादळाची भीती कोंकण किनार पट्टी भागात देखील वर्तविण्यात आली होती. मात्र...
कणकवली येथे खवले मांजराची तस्करी, वनविभागाने आरोपिंना रंगेहात पकडले
बाजारात मौल्यवान असलेल्या खवले मांजर तस्करीच्या गुन्ह्यात कणकवली तालुक्यातील वारगाव येथे असलेल्या एका धाब्यावर सिंधुदुर्ग वनविभागाच्या पथकाने ५ आरोपीना रंगेहात पकडले असून यातील एक...
दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर सिंधुदुर्गातील मालवण मधून हापूस आंब्याची पहिली पेटी नाशिकला रवाना
दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर सिंधुदुर्गातील मालवण-कुंभारमाठ येथून हापूस आंब्याची पहिली पेटी नाशिकला रवाना झाली आहे.जुलै महिन्यातील पावसाळ्यात आलेला मोहोर टिकवून कोकणातून हापूस आंब्याची पहिली पेटी...
अज्ञात वाहनाच्या धडकेत बैलाचा मृत्यू, मुंबई – गोवा महामार्गावरील घटना
मुंबई - गोवा महामार्गावर कणकवली येथील तळेरे येथे ओव्हर ब्रिजवर अज्ञात वाहनाची धडक बसून एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. यावेळी मार्गावर बॅरिकेट्स लावून ठेवून...
कोकणातील ३ जिल्ह्याच्या १५ जागा महायुती लढवणार
रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या किती जागा लढवायच्या, तसेच तिकीट वाटपाबाबतचा निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील. तर कोकणातल्या तीन जिल्ह्यांमधील १५ जागा आम्ही...
HSC Result 2023: बारावीचा निकाल जाहीर, यंदाही कोकण विभागाची बाजी
राज्याचा बारावीचा निकाल यंदा 91.25 टक्के एवढा लागला आहे. बारावीच्या निकालात कोकण विभाग सर्वात अव्वल राहिला आहे. यंदा HSC बोर्डाची परीक्षा कोणत्याही कोविड निर्बधांशिवाय...