पालघर जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का, खासदार-आमदारासह जिल्हाप्रमुख शिंदे गटात
वसई / मुंबई : पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचा मोठा गट शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे....
अनुस्कुरा घाटात दरड कोसळण्याचं सत्र सुरुच! पुण्याच्या दिशेनं येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून अनुस्कुरा घाटात दरड कोसळण्याच्या घटना नोंदवण्यात आल्या. हे सत्र सुरुच असून आज पहाटेही पुन्हा एकदा अनुस्कुरा घाटात दरड कोसळली...
शाळेची घंटा तर वाजली, पण शालेय साहित्याच्या किमतीत 10 ते 20 टक्क्यांनी वाढ
कोरोनाच्यासंसर्गामुळं मागील दोन वर्ष ऑनलाइन शिक्षणसुरू होतं. त्यावेळी दरवर्षीप्रमाणं शालेय साहित्याची विक्री झाली नाही. मात्र, यावर्षी शाळेची घंटा वाजली असून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू...
हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळली, जिल्हाभर नाकाबंदी, सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आदेश
रायगड : रायगड जिल्ह्यातील खळबळजनक माहिती समोर येते आहे. हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळून आलीय. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्याची...
रत्नागिरीतील रघुवीर घाटात दरड कोसळली,12 तासांपासून वाहतूक ठप्प, 15 दिवसातील तिसरी घटना
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रघुवीर घाटात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली आहे. मागच्या 12 तासांपासून रघुवीर घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे....
जयगड जवळ समुद्रात आज सकाळी एक तेलवाहू बार्ज उलटले
रत्नागिरी : तालुक्यातील जयगड जवळ समुद्रात आज सकाळी एक तेलवाहू बार्ज उलटले आहे. त्यामुळे समुद्र किनारा परिसरात तेल पसरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे....
मुंबई-पुण्यासाठी चिपळुणातून २५० ST
चिपळूण : पाच दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर सोमवारी रात्रीपासून चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. चाकरमान्यांचा हा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी चिपळूण आगारातून...
चिपळूणच्या नारायण तलावासाठी ३ कोटींची निविदा प्रसिद्ध
चिपळूण: चिपळूण शहर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जात होते. कालांतराने चिपळूण शहराच्या मध्येभागी असणारा नारायण तलाव बुजला आणि दगड मातीने भरून गेला होता,...
महाराष्ट्राच्या पुरातत्व वैभवात भर! आणखी 37 हून अधिक कातळशिल्पे उजेडात
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुरातत्व वैभवात भर घालणारी आणखी 37 हून अधिक कातळशिल्पे उजेडात आली आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील कसालपासुन अवघ्या दहा किलोमीटरवरील मालवण खोटले गावच्या...
दरड कोसळण्याच्या प्रमाणात वाढ;परशुराम घाट 9 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद
अतिवृष्टी आणि परिस्थीती पाहून हा घाट पुन्हा वाहतुकीसाठी सुरू करायचा की नाही हे 9 जुलैला ठरवण्यात येईल असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
खेड : सततच्या...